Wednesday, December 30, 2009

पाउलें चालती शिरडीची वाट !!

पाउलें चालती शिरडीची वाट !!
मुंबई ते शिर्डी २२ नोव्हेंबर २००९ ते २९ नोव्हेंबर २००९
श्री साई-श्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ, गोराई, बोरीवली (पश्चिम) यांच्याबरोबर केलेल्या पदयात्रेचे
स्वानुभव-निवेदन सौ. सरस्वती अभ्यंकर, दिंडोशी, मुंबई

खरं तर, या पदयात्रिक मंडळाच्या पदयात्रेबरोबर २००७ साली आम्ही साऊळ विहिरीपासून ते खंडोबाचे मंदिरात पालखी नाच व नंतर समाधीमध्ये साई-दर्शन हा छोटासा अनुभव घेतलेला होता. तेव्हांपासून मुंबई ते शिर्डी अशी संपूर्ण पदयात्रा हा काय अनुभव असतो, तो घ्यावा असा विचार तेव्हांपासूनच मनांत घोळत होता. गेल्या वर्षी मुक्ता पण (आव्हाड)सरांच्याबरोबर पदयात्रा करून आलेली होती. यंदाही ती दोघं जाणारच होती. त्यामुळं मोठ्या विश्वासाची सोबत होती. एकंदरीनं यंदा आपण पण जायचंच असा हिय्याच केला, असं म्हणायला हरकत नाहीं. इतके सगळे जण मिळून जातात, त्यांच्याबरोबर जायचं, असं तें इतकं सोपं असणार नव्हतं, याची कांहीशी धास्तीही मनात होती. शिवाय आतां वयाची साठी उलटून गेल्यामुळे कसं काय झेपेल, ही मोठी शंका होतीच. मग असंही मनांत आलं, कीं झेपायचं असेल, तर आत्तांच झेपेल.

दस-याच्या निमित्तानं हणजे २८ सप्टेंबर २००९ दिवशी सरांनी साईंची चरणपूजा त्यांच्या घरीच ठेवली होती. संध्याकाळी आरती-प्रसादाला मंडळाचे संस्थापक श्री. गुरुनाथ गाड स्वतः आले होते. सरानी आम्हाला सांगितलंच होतं, कीं श्री. गाड यांच्याशी ओळख होणं महत्त्वाचं आहे. नुसतीच ओळख नव्हे, तर ते कांहीं मोलाचे मार्गदर्शनही देतील. त्याप्रमाणं त्यांच्याशी ओळख झाल्या-झाल्या त्यांनी आम्हां नव्यानं पदयात्रेत सामील होऊं इच्छिणा-यांच्याकडे एक नजर टाकून म्हणाले, जमेल तुम्हाला, पण हेंही स्पष्टच सांगितलं कीं, उद्यापासूनच तुम्हाला दररोज साधारण ५-६ किलोमीटर तरी चालायचा सराव करायला सुरवात केली पाहिजे. आधी दीड-दोन किलोमीटर आणि वाढवत वाढवत ५-६ किलोमीटर पर्यंतचा सराव व्हायला पाहिजे. पदयात्रेत जाण्याची इच्छा असणा-या प्रत्येकाने दोन फोटो व फॉर्म भरून द्यायचा होता. पोलिसाना पण तशी सविस्तर माहिती द्यावी लागते, हें तेव्हां समजलं. आता चालण्याचा सराव करायला बरोबर ७ आठवड्यांचा अवधी हाताशी होता. सरानी आणि श्री. गाढ यानी पण, हें पण आग्रहानं सांगितलं कीं, जी पादत्राणें घालून तुम्ही पदयात्रा करणार असाल, ती घालूनच सराव करा. पदयात्रेसाठी म्हणून खास नवीन पादत्राणें त्यावेळी वापरायली काढलीत तर त्यांचा जास्त त्रास होईल.

तेव्हांच मुक्ताबरोबर ठरवलं कीं आरे कॉलनीत गांवदेवीचं देऊळ आहे, तिथपर्यंत जाऊन यायचं. सरांचा तर गेल्या ब-याच वर्षांचा दैनंदिन ठेकाच असतो, दररोज १२-१ किलोमीटर रपेटीचा. त्यांनी पहिल्या दिवशी गांवदेवीच्या देवळापर्यंत नेलं. तिथून ते त्यांच्या रोजच्या वाटेला गेले. मी व मुक्ता परत येताना रिक्षानं परतलो. हचरेकरांचं मात्र कौतुक होतं, कीं पहिल्याच दिवशी ते सरांच्याबरोबर संपूर्ण ११-१२ किलोमीटरचा फेरफटका करून आले. दुसरे दिवशी ते येतील की नाही, असं वाटत होतं. पण आले. त्यांच्याकडे पाहून आमचीही हिम्मत वाढत गेली. व गांवदेवीला जाऊन येणं, म्हणजे ५-६ किलोमीटरचं अंतर अंगवळणीच पडून गेलं.

सकाळचं फिरणं झालं कीं झालं, असंही नव्हतं. पदयात्रा कशी असेल असा विचार मनात यायचाच. एके दिवशी हरचेकर म्हणाले, आपण सकाळचं चालतोय तें ठीक आहे. पण पदयात्रेमध्ये आपल्याला संध्याकाळी पण चालायचं आहे. तें काल लक्षात आल्यावर संध्याकाळी ओबेरॉय् मॉल् च्या बाजूने हाय्-वे कडे जाऊन मोहन गोखले रस्त्यानं फेरी करून आलो. तेव्हां आम्ही पण ठरवलं कीं आपण पण संध्याकाळी सुद्धां किती चालूं शकतो तें पहायला पाहिजे.

मध्यंतरीच्या काळात, मंडळाच्या दोन सभाही झाल्या. काय काय सामान बरोबर असावे लागेल, यासंबंधी सूचना मिळाल्या. मंडळाचे कार्यकर्ते, वाटेत कुठे कुठे थांबायचे, तिथे पदयात्रिकांची खानपानाची, विश्रांतीची कायकाय सोय असेल, याविषयी ठिकठिकाणच्या भक्तमंडळींना भेटून सर्व व्यवस्थेची खातरजमा करून आलेले होते.

आणि अखेर आम्ही खूप उत्सुकतेने वाट पहात होतो, तो रविवार २२ नोव्हेंबर २००९ चा दिवस उजाडला. सकाळी ६॥ वाजताच सगळे पदयात्री श्री. गाड यांच्या निवासस्थानी हजर झाले होते. साईंच्या पादुकांची पालखी सुंदर फुलानी सजवलेली होती. श्री. गाढ-भाऊंच्या घरालाच नव्हे तर आजूबाजूलाही सणाचे स्वरूप आले होते. मंडळाचा बॅनर व ध्वज लाऊन तीन टेंपो सज्ज होते. जोडीला श्री. म्हात्रे यांची कार पण होती. सर्वानी आपापले सामान टेंपोमध्ये ठेवायला दिले, तें एका टेंपोत. दुस-या टेंपोत नाश्ता-जेवणें यासाठीची शिधासामग्री आणि तिस-या टेंपोत मिनरल् वॉटरच्या बाटल्या, प्रथमोपचाराची पेटी, नव्या को-या २ डझन मध्यम आकाराच्या बादल्या, वगैरे. याच टेंपोला सर्चलाइट्ची पण व्यवस्था होती. मंडळाच्या कार्यकर्त्याना पदयात्रेचं किती डीटेल्ड प्लॅनिंग करावं लागतं, ह्याचं ते तीन टेंपो म्हणजे चालतं-बोलतं प्रदर्शनच होतं. श्री साईनाथमहाराजकी जय अशा उद्घोषात सर्वात पुढे पालखी, तिच्यामागे ध्वज, त्यामागे पदयात्री अशी पदयात्रेला सुरवात झाली. हो, पालखीमागच्या ध्वजाच्यापुढें कुणीच कधी जायचं नाहीं, हाही पदयात्रेचा महत्त्वाचा नियम.

तिथून पालखी गोराई येथीलच साईमंदिरात आली. तेथे प्रार्थना, आरती करून अल्पोपहारानंतर पुढे एका सोसायटीत असलेल्या साईमंदिरात पालखी पोंचल्यावर तिथल्या रहिवाशानी सर्व पदयांत्रींचे चहा-पाणी देऊन स्वागत केले. पुढे गोराई खाडीजवळील साईमंदिराचे दर्शन करून पदयात्रा वजीरा नाक्याजवळील गणेश मंदिरात श्रीगजाननाचे दर्शन घेऊन पुढे निघाली. तेव्हा सकाळ्चे १०॥ झाले होते. वाटेत एके ठिकाणी थोडी विश्रान्ती घेऊन मग मात्र पालखी निघाली आमच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठीकाणी, म्हणजेच मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाटील याच्या य़ोगेश्वर सोसायटी, कान्दरपाडा लिंक रोड, दहिसर (पश्चिम) इथे पोंचली तेव्हा दुपारचे साधारण १२ वाजले होते. तिथल्या रहिवाशानी पालखीचे जंगी स्वागत केले. केळीचे खांब रांगोळ्या काढून सर्वच आवार सुशोभित केलेलं होतं. पालखी उतरण्याची व्यवस्था बेसमेंटमध्ये होती. दुपारची आरती करून सर्व पदयात्रीना (सुमारे ८० जणाना) प्रसादाचे जेवण दिले गेले. मग थोडी विश्रांती, नंतर चहापान करून ४॥ चे सुमारास पालखी निघाली. संध्याकाळी ६॥ चे सुमारास आम्ही घोडबंदर रोडवरील "एक्स्प्रेस् इन्" या हॉटेलच्या आवारात पोंचलो. तेथे एक पदयात्री श्री. जोशी यांच्या मातोश्री, मिसेस् व भगिनी या सर्वांतर्फे इडली-चटणी व मसाला दूध असा नाश्ता दिला गेला. मग सातचे सुमारास सांजारती करून आम्ही कूच केले ते थेट रात्रीच्या भाइंदरपाडा श्रीदत्तमंदिराजवळील श्री. भोईर यांच्याकडील मुक्कामाकडे.

निघण्याआधी कार्यकर्त्यानी सर्व पदयात्रीना फ्लूओरेसेंट जॅकेट्स् ओळखपत्रे व हॅट्स् या गोष्टी दिल्या. रात्रीच्या पादचा-यांसाठी किती महत्त्वाच्या गोष्टी नाही कां ? केव्हांही कुठेही रात्रीचं पायी जायचं असेल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेऊन बरोबर असाव्यात ! शिवाय सर्वांनी दोन-दोनांच्या ओळीनी चालायचं. अगदी शाळेतल्या मुलांना चालवतात तसं. हा सर्व रस्ता म्हणजे एका बाजूला दाट झाडी आणि डोंगर तर दुसरीकडे दूरवर समुद्राची खाडी. शुक्ल षष्ठीचं चांदणं तें काय असणार ? त्यामुळं तसा अंधारच होता. पण घोडबंदर रोडवर वाहनांची रहदारी बरीच असते. त्यामुळं अंधार फार जाणवला नाहीं. रात्री ९-९॥ चे सुमारास पदयात्रा मुक्कामाला पोंचली. श्री. गाढ यांच्या घरापासून एव्हाना २१ कि.मी अंतर आलेलों होतो. जेवणं करून निद्राधीन होणार त्याआधी सूचना मिळाली कीं पहाटे ३ वाजतां पहिली शिट्टी होईल. श्री. भोईर यांचं घर म्हणजे प्रशस्त वाडाच आहे. महिला पदयात्रींची झोपायची सोय त्यांच्या घरातच केली होती.

सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर, पदयात्रेचा दुसरा दिवस

सूचनेप्रमाणें बरोबर तीन वाजतां शिट्टी झाली व आम्ही सर्वजणी ताड्कन् उठलों. आन्हिकं आवरून, चहापान करून सर्वजण पालखीपाशी जमलों. पूजा-आरती करून ३॥ च्या सुमारास यात्रा निघाली सुद्धा. सकाळी ८॥ च्या सुमारास वाटेतील एका सोसायटीत थोडा वेळ मुक्काम झाला. आज नाश्त्याला पोहे होते. आरती करून पुन्हा निघालो, तें ११॥ च्या सुमारास श्रीसाईबाबा मंदिर, भिवंडी-कल्याण फाटा येथे पोंचलों. (गोराईपासून ३५ कि.मी.) तिथे सर्वानी आंघोळी केल्या. दुपारचीच आंघोळ असल्यामुळे, गरम पाणी हवे असं पण वाटलं नाही. ६॥-७ तासांच्या २०-२२ कि.मी. चालण्यानंतर आंघोळ करतांना खूप बरं वाटत होतं. मध्यान्हीची आरती करून सर्वांची जेवणं झाली व मग वामकुक्षी.

रात्रीचा मुक्काम पडघा इथे होता. गाढ-भाऊ सांगायचेच कीं एकदा पडघा गाठलं कीं आपण शिर्डीला पोंचलोच समजायचं. विश्रांतीनंतर ठीक ३॥ वाजता प्रस्थान ठेवलं. वाटेत लिंबू-सरबत पी, संत्रे खा, चहा पी, असें करत पाय चालत होते. पण पायांना खरी लय मिळत होती, ती "श्री साई, जय साई" अशा स्वतःच्याच जपाची. आणि एकदाचें पडघ्याला श्री. बिडवी यांच्याकडे पोंचलों. तिथे पोचणारे आम्ही सीनियर सिटिझन्स हेच शेवटचे होतो. पण पोंचलो. आजच्या दिवसभराचे अंतर ४५-५० कि.मी. झालेले होते. बाप रे!! खरंच आपण इतकं चाललो ? खरं तर, जेवणही नको, लहान बाळासारखे पाय हळुवार कुरवाळावेत आणि सरळ झोपून जावें असे वाटत होते. पण सरांनी आग्रह केला. थोडे तरी खा. उद्या परत असाच बराच पल्ला आहे. मनात आले, बाप रे!! पण सरानी धीर दिला. पडघा तर आलं. मग थोडं तोंडावर पाणी मारून जरा फ्रेशन्-अप् झालों. जेवण केलं. "अन्नदाता सुखी भव" हें अनाहूतपणे मनात उमटलं. पायाला थोडा मसाज केला आणि झोपून गेलों.

रात्री मधेच जाग आली. वाटलं, अरे अजून शिट्टी कशी झाली नाही. शिट्टी वाजली कीं जाग येते किंवा जाग आली असेल तर शिट्टी वाजली असणार असंच मनांत ठसलं होतं.

तिसरा दिवस मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २००९

नेहमीप्रमाणे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात केली. चालणं हें आतां अंगवळणी पडल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे जपाबरोबर गाणी भेंड्या अधूनमधून होऊं लागल्या. सकाळी ११ च्या सुमारास शहापुरात (गोराईपासून ८० कि.मी.) पोंचलों. दोन-दोनांच्या ओळीनें गावांत प्रवेश केला. रस्त्याने सुद्धा लोक पालखी थांबवून दर्शन घ्यायचे. शहापुरात श्री. परदेशी यांच्या वाड्यावर दुपारची आरती भोजन विश्रांती असे नियोजन होते. हो, श्री. परदेशी राहतात तो वाडा लोकमान्य टिळकांच्या भगिनींचा. छान सुस्थितीत आहे.

आज श्री. हरचेकरांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पण फॅमिलीतर्फे सगळ्याना जिलेबीची व्यवस्था केली. आणखी एक पदयात्री लंडनला परीक्षा देऊन आले होते. त्यांचा रिझल्ट् ही त्यांना आजच समजला. ते उत्तम उत्तीर्ण झालेले होते. साईनी कृपाप्रसाद दिला होता.

आज दुस-या टप्प्यात शहापूरचा घाट चढायचा होता. त्यामुळे व्यवस्थित जेवण करून विश्रांतीसाठी पहुडलों. ३ च्या सुमारास चहा घेऊन ३॥ च्या सुमारास कूच करायला सगळेजण तयार होते. अर्थात् निघण्या अगोदर शहापूरच्या प्रसिद्ध लस्सीचा आस्वाद घ्यायला कुणी चुकणार कसे ? चालणं सुरूं झालं. ४ ते ५॥ च्या दरम्यान उतरत्या उन्हाचा थोडा त्रास वाटला. संध्याकाळनंतर इतक्या मोठ्या सुदूर रस्त्याला दिवे कसे असणार. अमेरिकेत सुद्धा नाहीत. पण रात्री व पहाटे आतां चांदणं बरं असायचं. रात्री ९॥-९॥। च्या सुमारास खर्डीला (गोराईपासून १०० कि.मी.) श्री. देसाई यांच्याकडे पोंचलों. अर्थात् आम्ही सीनियर सिटीझन्स नेहमीप्रमाणें लेट लतीफच होतो. अर्ध्या अधिक लोकांची झोपायची सुद्धा तयारी झालेली होती. आम्ही जेवणें केली, पायांना मसाज केला व झोपेच्या अधीन झालों.

गेले दोन दिवस रोजचे ४५-५० कि.मी. चालणें झाल्यानें पायांना थोडे फोडही आलेले होते. पण सरानीं सांगितलं, कीं फोडूं नका. आपोआप बसतील. तें जास्त बरं. एरव्ही फोड फोडले तर, पाणी निघते. तिथे ओलेपणा राहतो व धूळ जंतू गेले तर उपद्व्याप होतो. अशा अनुभवी टिप्स् मिळाल्या. त्याचंही समाधान वाटलं.

चौथा दिवस बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर २००९

दुपारपर्यंत लतीफवाडीला पोंचायचें होते. कसारा घाट चढताना उन्हं पण जाणवत होती. विचार आला, हिमालय चढताना शेर्पा कसे बरं चढत असतील, तेंही पाठीवर सामान घेऊन ? लगेच उत्तर आलं, थोडं पुढे झुकून ! आमच्याकडे कांहीं तसं सामान नव्हतं. पाण्याची बाटली, स्वेटर, जॅकेट्, टोपी अशा वर लागणा-या गोष्टी असलेली शबनम तेवढीच काय ती होती. तीही पाठीकडे सरकवून थोडं पुढे वाकून चालायचं बघितलं. आणि खरंच चालणं थोडं सोपं वाटूं लागलं. आणि पोंचलो लतीफवाडीला. (गोराईपासून १२० कि.मी.)

आज घाट चढायला सुरूं करण्याअगोदरच श्री. पांडे यांच्याकडे सकाळचा नाश्ताच नव्हे तर आंघोळीही झालेल्या होत्या. त्यामुळे लतीफवाडीला आरती आणि जेवणं झाल्यावर सर्वानी विश्रांती घेतली. इथें श्री. हरचेकरानी "गुरूचे श्रेष्ठत्व" हा विषय गोष्टींचे दाखले देत सुंदरपणे सांगितला. त्यांची विषयाची मांडणी करण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.

इथून पुढे इगतपुरीचा घाट चढायचा होता. घाट तसा अवघड, कारण घाटातील चढण दम काढणारी आहे. शिवाय वाहनांची रहदारी पण बरीच असतेच. मग पदयात्रीनी एक कल्पना काढली. दोन-दोनांच्या रांगा केल्या व सर्वानी मिळून भजन करीत पुढे जात रहायचें, दिंडीप्रमाणें. कोणी फार मागे नाही, कोणी फार पुढे नाही. भजनाच्या तालात पावलांना पण थिरक आली होती. महिला पण मागे नव्हत्या. कांहीनी फुगड्या घातल्या, कांहींचे नाच पण झाले. ढोलकीवादक श्री. कदम यांचे वादन इतके अप्रतीम होते कीं सर्वानीच त्याना भरभरून दाद दिली. चढण कधी संपली तें कळले सुद्धा नाही. आजूबाजूला हिरवा-गार प्रदेश, एका बाजूला डोंगर, तर दुस-या बाजूला दरी आणि खालून जाणारी रेल्वे लाइन. सगळीकडे वनराईचा वास दरवळत होता. १०० टक्के प्रदूषणविरहित हवा ! छाती भरभरून शुद्ध हवा घेण्यात काय मजा असते, तें शब्दांत काय सांगावं ? घाटात उतरणीवर एका गुरे घराकडे परत नेणा-या कातकरी बाईबरोबर तिचा १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याच्या हातात क्रिकेटची बॅट् होती, त्यानं स्वतः बनवलेली. बॅटीला लाल आणि हिरवा रंग लावून तिचा तिरंगाही केलेला होता. देशभरात खेड्यापाड्यात सुद्धा क्रिकेट् किती लोकप्रिय आहे याचा अजून काय दाखला हवा ? त्या मुलाबरोबर थोड्या गप्पा मारताना त्यानं हें पण सांगितलं कीं बॅटीला लावलेले रंग पण झाडाच्या पाना पासून तयार केलेले होते.

आजच्या संध्याकाळच्या चालण्याच्या वेळी गाण्याच्या भेंड्या खेळताना समजलं, कीं सराना खूप गाणी येतात. चांदणं पडलं तसं आकाशातले, सप्तर्षी, व्याधाचा बाण, मृगनक्षत्र असं सगळं बघतबघत जरा रमतगमत चालत होतो. साधारणपणे ९ च्या सुमाराला इगतपुरीला श्री. दळवींच्याकडे पोंचलों. (गोराईपासून १५० कि.मी.) त्यांच्याकडे जेवणाचा सुंदर मेनू होता - शिरा, पुलाव, कोशिंबीर, वगैरे. रात्री झोपायला बारा वाजले. महिलांची सोय घराच्या पडवीत आणि पुरुषांची अंगणात. पांघरूण ओढणार एवढ्यात गाढ-भाऊ सांगत होते, कीं उद्याची शिट्टी पहाटे ३ च्या ऐवजी २ लाच होईल. मुली म्हणाल्या, दोनच तास उरलेत. मग झोपायचं कशाला ? पण आम्ही झोपलों.

पांचवा दिवस, गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २००९

शिट्टी झाली तसे सगळे उठलो. इथे पाण्याचा त्रास आहे. लोकांनी टाक्या केल्या आहेत. पण आडात नाही, तर पोह-यात कुठून अशीच परिस्थिति असते. आणि एकदम इतकी मंडळी आली म्हणजे मोठी अडचणच. पण, श्री, दळवींसारखे भक्त श्रद्धेच्या आधारावर अडचणींचा पाढा वाचत बसत नाहीत. हें पाहून समजतं कीं श्रद्धेचं बळ काय असतं.

ठरल्याप्रमाणे पहाटे २॥-३ ला चालायला सुरवात केली. पालखी केव्हांच पुढे निघालेली होती. इगतपुरीला हाय्-वे ओलांडून घोटीच्या रस्त्याने धामणगांवला (गोराईपासून १७० कि.मी.) पोचायचे होते. ह्या वाटेत धुक्याचा एक सुखद अनुभव घेतला. समोरून अंगावर येणारे धुके क्षणात मागचा पुढचा रस्ता हरवून टाकायचे.

वाटेत इतर पदयात्रीनी बेफिकीरपणे टाकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि इकडेतिकडे केलेली घाण पाहिल्यावर आमच्या मंडळाच्या लोकांनी नव्याको-या बादल्या कां घेतल्या होत्या तो त्यांचा दूरदर्शीपणा व कांटेकोरपणा न बोलता न सांगता मनात ठसून गेला.

दुपारी धामणगांवला श्री. गाढवे यांच्याकडे आरती, जेवण, विश्रांती.

संध्याकाळचा रस्ता हा कांही हमरस्ता नव्हता. पण मुखी साईनाम आणि पायांना गति. ७॥ च्या सुमारास वाटेत एका मारुतीमंदिरात सायंआरती झाली. पुढें एके ठिकाणी एका गांवातील लोकानी पालखी थांबवून, सर्व पदयात्रीना दूध, केळी, उपासाचे सांडगे-पापड असा फराळ देऊन स्वागत केले. रात्री १० ला श्री. गीते यांच्याकडे मुक्काम झाला. (गोराईपासून १८५ कि.मी.) आचा-यानी सुंदर जेवण बनवलेले होते. गीते यांचे घर प्रशस्त ! त्यामुळे सर्वांची झोपायची चांगली सोय झाली.

सहावा दिवस शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २००९

ठरल्याप्रमाणे ३ वाजता शिट्टी वाजली. खरं तर जाग यायचीच. लहानपणापासूनच असं ब्रम्हमुहूर्ताला उठून अभ्यास करायची संवय असती, तर कुठे पोंचलो असतो ?!

आताशी, "अजून किती अंतर ?" हें विचारायचं सोडून दिलं गेलं होतं. सुरवातीला विचारायची. आणि उत्तर मिळायचं, "तें काय ? तो खांब दिसतो ना, तिथंपर्यंत." मग कधी तो खांब झाड व्हायचा, कधी घर, कधी विजेच्या तारेवरचा पक्षी !

आता रस्त्याला इतर ठिकाणाहून निघालेले इतर मंडळांचे पदयात्री भेटायचे. दुपारी मणेगांव सिन्नर येथे (गोराईपासून २१० कि.मी.) पोंचलों. दिवसा-ढवळ्या पोंचलों असं हें पहिलं मोठं शहर. त्याआधी, मधे कुठे तरी शीघ्रकवी श्री. नामदेवबुवा पदयात्रेत सामील झालेले होते. जेवणानंतर त्यांच्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला.

श्री. आव्हाड सरांचे नातेवाईक भेटायला आलेले. सिन्नरमधून निघायला बराच उशीरच झाला, जवळजवळ १॥ तास. रात्रीचा मुक्काम पांगरी येथे मंडळानं स्वतः उभारलेल्या "श्रीसाईश्रद्धा कुटीर" या प्रशस्त वास्तूत मुक्काम झाला. (गोराईपासून २२५ कि.मी.)

सातवा दिवस शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर २००९

पहाटे ३॥ च्या सुमारास चालायला सुरवात झाली. चढत्या उन्हात एका पदयात्रीच्या नाकातून रक्त येऊं लागले. पण विशेष सीरियस् नव्हते. थोड्या वेळानें थांबले सुद्धा. आणखी एक सीनियर सिटिझन् बाकावर बसले असताना पाहतापाहता जमिनीवर पडलेच. त्याना चक्कर आल्याचं आजूबाजूच्यांच्या लगेचच लक्षात आलं. कांदा हुंगायला आणि वर्तमानपत्रानं वारं दिल्यावर तेही सांवरले.

दुपारचा मुक्काम पाथरी येथील वनराई हॉटेलमध्ये झाला. (गोराईपासून २४० कि.मी.) मध्यान्ह आरतीनंतर जेवणामध्ये वनराईचे मालक श्री. जोशी यांच्याकडून बाजरीची भाकरी होती. पदयात्रेमध्ये अशा प्रत्येक पदार्थाचं, पक्वान्न नसला तरी, खूप अप्रूप वाटतं खरं. संध्याकाळी चालायला सुरवात करण्याआधी अनुभवकथन व सूचनांचा कार्यक्रम हॉटेलच्या आवारातच मंडळानं मुद्दाम ठेवला होता. सगळी व्यवस्था चोखच होती. त्यामुळं सूचना अशा नव्हत्याच. पण पदयात्रींचे अनुभव रेकॉर्ड करून संकलित करायला हवे होते, असें वाटले.

रात्रीचा मुक्काम देरडे येथे श्री. इनामके यांच्याकडे झाला. (गोराईपासून २६० कि.मी.) श्री. इनामके यांनी पालखीच्या स्वागतासाठी घरासमोर चक्क मोठा मांडव घातलेला होता. त्यांच्याकडे पालखी येणार म्हणून त्यांचे पाहुणे-रावळे पण आलेले होते. मोठ्या मुंबईतल्या कुठल्याशा कोप-यातल्या गोराईहून आलेली श्री साईंची पालखी. पण श्रीसाईंची पालखी म्हटलं कीं बाकी सगळे संदर्भ निरर्थक मानणारी ही खेडोपाडीची मंडळी. असाच आहे आपला देश, अशाच भावूक साध्या-भोळ्या गांवक-यांचा. हीच आपली संस्कृति आहे. संस्कृतीची आणखी वेगळी व्याख्या कशाला शोधायची ?

जेवणाला पोळ्या, भाकरी, भरलेल्या वांग्यांची भाजी आणि गोड पदार्थ म्हणून शिरा होता. मस्तच होता. सगळ्यानीच तावच मारला, असं म्हटलं पाहिजे. झोप अर्थातच छान झाली.

झोप छान लागण्याचं खरं कारण हेंही होतं कीं उद्यां पहाटे ३ वाजता शिट्टी वाजणार नव्हती. कारण शिर्डी इथून फक्त २० कि.मी. वर, हो, फक्त २० कि.मी.वर होती. त्यामुळे सकाळि ६-६॥ ला पालखी निघाली तरी चालणार होते. कारण सकाळच्या वेळी साऊळ विहिरीपर्यंत १५ कि.मी. जायचं होतं.

आठवा दिवस रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २००९

सर्व महिलावर्गानं गरम पाण्यानं मस्त आंघोळी केल्या. सगळ्यांचाच मुड् फ्रेश् आणि रिलॅक्स्ड् होता. ६॥-७ वाजतां निघून वाटेत संत्री, पेरू, डाळिंबं असे स्टॉल् लागले कीं, थांबत, एकंदरीनं रमतगमत १०॥-११ च्या सुमारास साऊळ विहिरीला श्री. के. सी. पाण्डे यांचेकडे पोचलों. (गोराईपासून २७५ कि.मी.) साऊळ विहिरीचा उल्लेख श्रीसाईसच्च्ररितात आलेला आहे. तात्यां कोते बाबांची अनुमति न घेतां शिर्डी सोडतात. पण त्यांच्या घोड्याला साऊळ विहिरीजवळ लटका भरतो. ज्यानी श्रीसाईसच्चरित् वाचलेलं आहे, त्यांना सहजपणें भावतं, कीं, "ही कां ती साऊळ विहीर.?"

मला तर तिथं साऊळ विहीर फाट्याला पोंचल्यावरंच मनात आलं, "साईराम भेटला आपल्याला." निघतानाच मनात होतं, "Now or never". वाढत्या वयात यानंतर शरीर किती साथ देईल, ह्याचा काय भरंवसा धरायचा ? तसं गाडीनं वगैरे येणं होईलही. पण मुंबई ते शिर्डी चालत ? हंऽऽऽ इथवर तर आलों. आलों कसले ? त्या अद्भुत शक्तीने आणलं. कृतार्थता डोळ्यातून वहात होती. मुक्ताच्या पण तें लक्षांत आलं. बोलली नाही. पाठीवर हात मात्र ठेवलान्.

बहुतेकांचे नातेवाईक रविवार सुट्टीचा दिवस असल्याने, "येऊं" म्हणाले होते. आले सुद्धा. मुक्ताचा सत्यजित, मनालीला व तिच्या आई-वडिलाना घेऊन आला. सर्वच पदयात्रीना नातेवाइकांकडून स्नेही-संबंधींकडून कौतुक ऐकण्यानं मोठं समाधान वाटत होतं. त्यामुळं जेवणं झाल्यावर विश्रांती हवी असं कुणालाच वाटत नव्हतं सगळीकडे गप्पागोष्टीना जणूं ऊत आला होता.

३॥-४ च्या सुमाराला सगळे पुन्हा उठले. शिर्डीत श्रीसाईदर्शनाचा सोहळा अनुभवायचा होता. त्यामुळं महिलाच नव्हे तर पुरुषवर्ग सुद्धा परीटघडीचे वेगळे बांधून आणलेले कपडे घालून तयार झाले. नामदेवबुवांचा भजनरंग झाला. टाळा पण होत्या. त्यांची पण साथ झाली. मग शेवटच्या ५ कि.मी. साठी नेहमीप्रमाणे रांगा लागल्या. बॅण्डही होता आणि फटाके पण. अगदी शोभायात्राच सजली. पण निघण्यापूर्वी कृतज्ञतेचा व क्षमायाचनेचा हृद्य सोहळा सुरूं झाला. या सात-आठ दिवसात आपल्या हातून चुकूनही कुणी दुखावलं गेलं असेल तर माफी असावी म्हणून प्रत्येक पदयात्री दुस-या प्रत्येकाची पाया पडून माफी मागत होता. मोठेसुद्धा निःसंकोचपणें लहानांच्या पण पाया पडत होते. खरं तर सर्वजण सगळ्याना नांवानिशी ओळखत होते, असंही नव्हतं. तरी पण, क्षमायाचनेत कृतज्ञतेत पूर्ण स्वाभाविकता होती. आम्ही सर्व सहयात्री होतो, त्या एका साईरामाचे. ही ओळख कमी कां होती ?

मग वाजतगाजत दिंडी निघाली. ५ कि.मी.चें अंतर केव्हां संपले, तें कळलेसुद्धा नाहीं. प्रथम खंडोबाच्या देवळात पालखी आली. ह्या खंडोबाच्या देवळाचे तेव्हांचे पुजारी भगत म्हाळसापति ह्यानी चांदपाटलाच्या व-हाडासोबत आलेल्या बाबांचे "आवो साई" असें अनाहूतपणें म्हणत स्वागत काय केले, बाबांचे त्यानी नामकरणच केले. बाबा "साईबाबा" झाले.

पालखी खंडोबाला प्रदक्षिणा करून येईतोंवर कित्येक पुरुष गाभा-यापासून देवळाच्या उंबरठ्यापर्यंत पालखीच्या मार्गात पालथे पडलेले होते. पालखी त्यांच्या पाठीवरून गेली, तेव्हां सहजपणें "जय साई" म्हणत प्रत्येकानं तो पदन्यास झेलला. प्रयेकाला त्या मालिशीनं धन्य वाटलेलं होतं, त्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता.

द्वारकामाईत म्हणजे समाधीमंदिरात भक्तांची रीघ नेहमीच असते. पण पदयात्रींना दर्शनासाठी स्वतंत्र प्रवेश देतात. श्रीसाईंचे भावपूर्ण दर्शन घेऊन, पालखी चावडीकडे गेली. तिथे महिलाना प्रवेश नसतो. महिलावर्ग चावडीच्या बाहेर थांबला. तिथून पालखी नियोजित शेवटच्या सम्मेलनाच्या जागी पोंचली. तिथेच पदयात्रेचे विसर्जन झाले. सर्वानी काहीशा जड अंतःकरणानंच एकमेकाचा निरोप घेतला.

मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनांत काय चाललं असेल, त्यावेळी ? म्हणत असतील ना, "येणार ना पुढल्या वर्षी ? श्री साईश्रद्धा पदयात्रिक सेवा मंडळ आपल्या सेवेची पुन्हा संधि द्याल, म्हणून आतूरच असेल."

जय साईराम !

Friday, November 13, 2009

स्वाध्याय २ - ॐ श्रीपरमात्मने नमः |

स्वाध्याय २
||ॐ श्रीपरमात्मने नमः ||

ॐ म्हणजे एकाक्षर ब्रम्ह. यालाच प्रणव असं पण म्हणतात. तो प्राणाचा, जीवसृष्टीचा संकेत आहे. हा एक उद् घोष आहे. कोणत्याही कार्यारंभी करायचा उद् घोष. सारं वातावरण पावन पुनीत करायचं सामर्थ्य यात असतं. तसं तें व्हावं, रहावं म्हणून हा उद् घोष करायचा. असंही म्हणतात कीं विश्वाच्या निर्मितीच्या वेळी हाच ॐ कार नाद सारं विश्व व्यापून राहिला. आजचे शास्त्रज्ञ ज्याला "बिग् बॅङ्ग" म्हणतात, कदाचित् तेंच ॐ काराची महती मांडणा-या ऋषीमुनीना अभिप्रेत होतं. ॐ काराच्या उद् घोषानं त्या विश्वनिर्मितीच्या वेळच्या ॐकार नादाशी केव्हांही समन्वय "रेझोनन्स" साधता येतो. अशा रेझोनन्स निशी सुरूं केलेल्या कार्यावर वातावरणातील कुठल्याही विपरीत शक्तींची बाधा होऊं शकत नाहीं. तितक्या निष्ठेनं, तितक्या श्रद्धेनं, तितक्या एकाग्रतेनं, तितक्या ताकदीनं ॐ काराचा उद् घोष करायचा आणि सुरवात करायची. मग सगळं ठीकच होणार ह्याविषयी निश्चिंत रहायचं.

श्रीपरमात्मने नमः ।
हें नमन वाक्यच आहे, असं वाटण्याइतपत अशी ही नमनं आपल्या संवयीची झाली आहेत. पण इथं क्रियापद तर दिसत नाही. तेव्हां "अस्तु" असं क्रियापद घेऊन हें वाक्य पूर्ण करावं. म्हणजे श्रीपरमात्मने नमः (अस्तु) । असं वाक्य. अर्थात् नमन करणारा कर्ता आपण स्वतः. तेव्हां संपूर्ण वाक्य, श्रीपरमात्मने मम नमः अस्तु ।

श्रीपरमात्मने =
(१) श्रीपरमात्मन् ह्या शब्दाचे चतुर्थी एकवचन. ज्याला "नमः" म्हणायचं, त्याची चतुर्थी वापरायची हा नियम आहे.
(२) श्रीपरमात्मन् ह्या सामासिक शब्दात तीन पदें आहेत श्री + परम + आत्मन् ।
(३) आधी दुस-या आणि तिस-या पदांचा मिळून म्हणजेच "परम + आत्मन्" मिळून "परमः आत्मा = परमात्मा" असा विशेषणपूर्वपदी कर्मधारय घ्यायचा.
(४) मग "श्रीयुतः परमात्मा" असा मध्यमपदलोपी कर्मधारय घ्यायचा.
(५) श्रीयुतः = श्रिया युतः म्हणजे "श्री"नें संपन्न तृतीया तत्पुरुष
(७) श्रिया हें "श्री" ह्या स्त्रीलिंगी नामाचे तृतीया विभक्ति एकवचन
(८) युतः हें यु ह्या द्वितीय गणाच्या परस्मैपदी धातूचे कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. अर्थ, जोडलेले., संपन्न
(९) परमः = "परम" ह्या विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. अर्थ, ज्याहून मोठा, ज्याहून श्रेष्ठ, दुसरा, नाही असा. इथें परम ह्या शब्दाची व्युत्पत्ति पर = दुसरा. आणि "म" हा नकारात्मक प्रत्यय. परम म्हणजे (असा) दुसरा नाही, ह्यासम हाच
(१०) सर्वसामान्यपणें कोणत्या तरी इष्टदेवतेला वंदन सांगून सुरवात करायची. श्रीरामरक्षेची सुरवात "श्रीगणेशाय नमः" अशी होते. इथे संवादामध्ये स्वतः श्रीकृष्ण आहेत. तेव्हां श्रीपरमात्म्यालाच देवत्व मानून व्यासांनी श्रीमद्भगवद्गीतेची सुरवात केलेली आहे.

मम = अस्मद् ह्या प्रथमपुरुषी सर्वनामाचे षष्ठी एकवचन. अर्थ "माझा"

नमः = नम ह्या पुल्लिंगी नामाचे प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ, नमस्कार

अस्तु = अस् ह्या द्वितीय गणाच्या परस्मैपदी धातूचे आज्ञार्थ तृतीय पुरुष एकवचन. अर्थ "असो"

श्रीपरमात्मने मम नमः अस्तु । ह्या संपूर्ण वाक्याचा अर्थ श्रीने संपन्न, ह्यासारखा दुसरा नाही अशा श्रीपरमात्म्याला माझा नमस्कार असो.

स्वाध्याय १ - अथ श्रीमद्भगवद्गीता |

||अथ श्रीमद्भगवद्गीता ||

हा गीतेचा सखोल अभ्यास करण्याचा, स्वाध्यायाचा उपक्रम आहे. सखोल अभ्यास म्हणजे कसा, त्याचें विवेचन करण्याची जरूर नाहीं. सुरूंच होतोय् स्वाध्याय, हा असा -->
स्वाध्याय १
अथ श्रीमद्भगवद्गीता ।

अथ
(१) अथ = आतां सुरवात होते.
(२) ’अथ’ हा शब्द अव्यय (बदल न होणारा) आहे. हा शब्द अव्यय असला तरी, "आतां सुरवात होते", ह्या अर्थाने तो क्रियापदाचे काम करतो. म्हणून "अथ श्रीमद्भगवद्गीता" हें संपूर्ण वाक्य आहे.
(३) अथ ह्या शब्दानंतर, ज्याची सुरवात होते, त्याची प्रथमा विभक्ती असते.
(४) आपट्यांचा शब्दकोश म्हणजे एक अफलातून चीज आहे. "अथ" बद्दल तिथं म्हटलंय् किं ब्रम्हाच्या कंठातून जे दोन महत्त्वाचे उद्गार निघाले, ते म्हणजे ॐ आणि अथ. म्हणून दोन्ही उद्गाराना मंगलकारी मानलेलं आहे.

श्रीमद्भगवद्गीता
(१) ह्या सामासिक शब्दांत तीन पदें आहेत, श्रीमत् + भगवत् + गीता ।
(२) पहिली दोन पदे मिळून श्रीमद्भगवत् हा सामासिक शब्द मानावा. त्याचा विग्रह "श्रीमान् भगवान्" असा. त्यामुळे विशेषण हे पूर्वपद असणारा कर्मधारय समास.
(३) श्रीमान् = श्रीमत् ह्या "मत्"-प्रत्ययान्त विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. "श्री" ह्या स्त्रीलिंगी नामाला "मत्" हा प्रत्यय लागून श्रीमत् हें विशेषण तयार झाले.
(४) श्री = ऐश्वर्य, वैभव, सर्वशक्तिमानता अशा सर्व दैवी गुणांचा समुच्चय. सगळ्याच देवांचे ठायी अशी "श्री" असते. म्हणून सर्व देवांच्या नांवाआधी "श्री" ही उपाधि जोडली जाते. किंबहुना देवाचे नांव लिहिताना, देवाच्या दैवत्वाचा आदर राखावा. म्हणून नेहमी देवाच्या नांवाचा उल्लेख "श्री" ही उपाधि जोडूनच करावा, हा संकेत आहे. उदाहरणार्थ नुसतं गणेश न म्हणतां "श्रीगणेश" म्हणावं.
(५) भगवान् = "भगवत्" ह्या "वत्"-प्रत्ययान्त विशेषणाचे पुल्लिंगी प्रथमा विभक्ती एकवचन. "भग" ह्या पुल्लिंगी नामाला "वत्" हा प्रत्यय लागून "भगवत्" हें विशेषण तयार झाले.
(६) भग ह्या शब्दाचे आपट्यांच्या संस्कृत-इंग्रजी शब्दकोशात १८ अर्थ दिले आहेत !!
(७) भग = व्रण. गौतम ऋषी स्नानाला गेले असताना, गौतमपत्नी अहिल्या पर्णकुटीत एकटी असताना, इन्द्रदेव पर्णकुटीत गौतमांच्या रूपात दाखल झाले. तें गौतमांना त्यांच्या तपःसामर्थ्यामुळें लगेचच समजले. त्यांच्या शापाने इन्द्राच्या तोंडावर व्रण उठले व तो कायमचा "भगवान्" झाला. अहिल्या शिळा झाली. पुढें श्रीरामावतारामध्यें श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला. पण इन्द्र मात्र "भगवान्"च राहिला.
(८) भग = भक्त. "भञ्ज्" किंवा "भज्" ह्या धातूंपासून तयार झालेले नाम. भक्त हें खरं तर, ह्या दोन्ही धातूंचें कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. शब्दाची जात म्हणून "भक्त" हें विशेषण असलें, तरी त्याचा नाम म्हणून वापर रूढ झाला आहे. ज्याचे भक्त असतात, जो भक्ति घडवितो, तो भगवान्.
(९) भग = तेज, आभा. म्हणून भगवान् म्हणजे तेजःपुंज. जो तेजोमय आहे, ज्याच्याभोवती तेजोवलय आहे तो भगवान्.
(१०) श्रीमद्भगवत् हा समास आणि तिसरे पद "गीता", मिळून श्रीमद्भगवद्गीता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह "श्रीमद्भगवता गीता".
(११) श्रीमद्भगवता हें श्रीमद्भगवत् ह्या नामाचें पुल्लिंगी तृतीया विभक्ति एकवचन, अर्थ श्रीमद्भगवान् ह्यांनी.
(१२) गीता = गै ह्या प्रथमगण परस्मैपदी (१ प.) धातूच्या कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाचे स्त्रीलिंगी प्रथमा विभक्ति एकवचन. अर्थ गायलेली.
(१३) "श्रीमद्भगवद्गीता" हा तृतीया तत्पुरुष समास. त्याचा विग्रह "श्रीमद्भगवता गीता". म्हणून "श्रीमद्भगवद्गीता" ह्या शब्दाचा अर्थ श्रीमद्भगवानांनी गायलेली, ह्या अर्थानुसार "श्रीमद्भगवद्गीता" हें विशेषण आहे. आणि तें स्त्रीलिंगी आहे. ज्या नामाचें हें विशेषण आहे, तें स्त्रीलिंगी नाम कोणतें हा साहजिक प्रश्न आहे. ह्याचा खुलासा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" हा जो उल्लेख असतो तिथें मिळतो. "उपनिषत्" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून त्याचे विशेषणही स्त्रीलिंगीच असायला हवें. म्हणून "श्रीमद्भगवद्गीता" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. आपण "गीता" "गीता" म्हणतो, तें इतकं रूढ झालेलं आहे, कीं त्याचा उल्लेख स्त्रीलिंगी कां अशी शंकाही मनांत येत नाही. एरव्ही एक काव्य किंवा गीत म्हणून त्याचा उल्लेख नपुंसकलिंगी असायला हवा होता. असो.
(१४) "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" असा उल्लेख करून व्यासानी गीतेच्या प्रत्येक अध्यायाला उपनिषदांचा दर्जा देऊन टाकला आहे. "श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु" इथें दोन्ही शब्द बहुवचनाचे आहेत. म्हणजे, प्रत्येक अध्याय, एकेक उपनिषद. ह्याचें अधिक विवेचन पहिल्या अध्यायाच्या शेवटी हा उल्लेख येईलच. त्यावेळी करूं.
(१५) तसं तर गीता ही स्वतंत्र रचना नव्हे. महाभारताच्या भीष्मपर्वात ती गोवलेली आहे. भीष्मपर्व म्हणजे युद्धामध्ये जेव्हां भीष्मपितामह कौरवांचे सेनानी होते, तो काल. भीष्मपर्वातील १२२ अध्यायापैकी अध्याय २५ ते ४२ म्हणजेच गीतेचे अध्याय १ ते १८.

कसा वाटतो उपक्रम ?

खूप मोठा आहे. बघूं जितका जमेल, जसा जमेल तसा. अभ्यास आहे हा, चालूं ठेवायचा. पुढील पिढीलाही कांहीं देतां येईल ! तें ईश्वरावर सोडायचं. स्वतःपुरता तरी असा सखोल अभ्यास व्हावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

Wednesday, November 11, 2009

"अभंग" वृत्तात । रचीला सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा

ॐ श्रीपरमात्मने नमः ।
॥१॥ नमन गणेशा । कृपा असो द्यावी । सिद्धीस नेण्यास । उपक्रम ॥०-१॥
॥२॥ "अभंग" वृत्तात । रचण्या सारांश । भगवद्गीतेच्या । अध्यायांचा ॥०-२॥
॥३॥ अभंग वृत्त हे । सरळ रसाळ । भक्तिभावाचीही । हीच रीत ॥०-३॥
॥४॥ इदं न मम ह्या। श्रद्धेने सादर। करीतो श्रीपाद। अभ्यंकर॥०-४॥

॥५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश पहिल्या । अध्यायाचा ॥१-१॥
॥६॥ राजे धृतराष्ट्र । पुसती सांग बा । सञ्जया रणात । काय झाले ॥१-२॥
॥७॥ दुर्योधनाने ना । द्रोणाना कथिले । कोणत्या पक्षात । कोणकोण ॥१-३॥
॥८॥ शेजारी भीष्मानी । उत्साहे गर्जूनी । फुंकीला त्वेषाने । सिंहनाद ॥१-४॥
॥९॥ तुंबळ माजले । अर्जुन कृष्णास । म्हणे रथ न्यावा । मधोमध ॥१-५॥
॥१०॥ ज्येष्ठ श्रेष्ठ आप्त । स्वकीय पाहूनी । सम्भ्रम जाहला । अर्जुनास ॥१-६॥
॥११॥ ज्यांचेसाठी घाट । राज्याचा करावा । तेच समर्पित । ठाकले कीं ॥१-७॥
॥१२॥ युद्धाने माजती । वैधव्य दुःशील । संकर बुडवी । कुलधर्म ॥१-८॥
॥१३॥ ऐसे पापी युद्ध । करण्यापरीस । मारोत मजला । निहत्थाच ॥१-९॥
॥१४॥ म्हणत ऐसेनी । गाण्डीव टाकूनी । अर्जुन उतारा । रथातूनी ॥१-१०॥
॥१५॥ इथेच संपला । अध्याय पहिला । अर्जुनविषाद- । योग नांव ॥१-११॥

॥१६॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश दुस-या। अध्यायाचा ॥२-१॥
॥१७॥ अर्जुन संमोही । पाहूनी श्रीकृष्ण । म्हणती हें काय । भलतेंच ॥२-२॥
॥१८॥ कैसे हें किल्बिष । अनार्य अयोग्य । अस्वर्ग्य मांडले । अशोभनीय ॥२-३॥
॥१९॥ अर्जुन म्हणतो । समोरी पहा ना । प्रिय वंदनीय । भीष्म द्रोण ॥२-४॥
॥२०॥ युद्ध म्हणूनी कां । यांनाही मारावे । भिक्षासेवनीही । स्मरावेसे ॥२-५॥
॥२१॥ गुरूना मारूनी । भोगूं जे कां भोग । रक्तरंजित ते । लांछनीय ॥२-६॥
॥२२॥ आम्ही जिंकावे कीं । ह्यानीच जिंकावे । दिशाहीन आहे । मन माझे ॥२-७॥
॥२३॥ सद्धर्म कोणता । कोणता अधर्म । तूंच आता मज । समजूं दे ॥२-८॥
॥२४॥ श्रीकृष्ण हंसूनी । म्हणती अर्जुना । प्रवाद हा किती । विपर्यस्त ॥२-९॥
॥२५॥ शोक करावेसे । नाहीत त्यांचाच । शोक तूं मांडीला । अनाठायी ॥२-१०॥
॥२६॥ तुझ्या मारण्याने । मरतील कोणी । ह्याच विचारी कीं । गफलत ॥२-११॥
॥२७॥ आत्मा तो केवळ । जाण देहधारी । देहहानीचे ना । त्यास कांहीं ॥२-१२॥
॥२८॥ वस्त्र जीर्ण होतां । टाकावें लागते । तैसेच आत्म्यास । देहाविशी ॥२-१३॥
॥२९॥ शस्त्राने ना कटे । आगीत ना जळे । पाण्याने ना भिजे । आत्मा ऐसा ॥२-१४॥
॥३०॥ शिवाय हे पहा । जन्मल्यास मृत्यू । अटळचि आहे । शोक कैसा ॥२-१५॥
॥३१॥ धर्माचे म्हणता । क्षत्रियास तरी । युद्धासम नाही । धर्मकार्य ॥२-१६॥
॥३२॥ युद्ध न करणे । अधर्म होईल । अपकीर्ती आणि । पाप माथी ॥२-१७॥
॥३३॥ कीर्तिवंतालागी । अपकीर्ती होणे । यावीण मरण । दुजे काय ॥२-१८॥
॥३४॥ युद्धात मेल्यास । पावशील स्वर्ग । जिंकशील तरी । राज्य भोग ॥२-१९॥
॥३५॥ फळाविशी चिंता । आत्ताच कशास । कर्मबन्धनेच । तोडावीत ॥२-२०॥
॥३६॥ मानी सुखदुःख । सम लाभहानी । जयपराजय । तेही सम ॥२-२१॥
॥३७॥ समत्व योगाने । बुद्धीस निश्चल । करीता कर्मात । कुशलता ॥२-२२॥
॥३८॥ अर्जुनाने केला । प्रश्न एक तेव्हां । बोले चाले कैसा । स्थितप्रज्ञ ॥२-२३॥
॥३९॥ सांगती श्रीकृष्ण । निष्काम तो सदा । नाही शुभाशुभ । ईर्षा द्वेष ॥२-२४॥
॥४०॥ विषयांचा तरी । सर्वत्र पसारा । इन्द्रिये चळती । सम्मोहित ॥२-२५॥
॥४१॥ सम्मोहाकारणे । स्मृतिभ्रंश होतो । मग बुद्धिनाश । सर्वनाश ॥२-२६॥
॥४२॥ निशा सर्वभूतां । योग्यास तो दिन । भूतांच्या उजाडी । रात्र पाहे ॥२-२७॥
॥४३॥ ऐसी ब्रम्हस्थिती । येतां अविचल । अन्तकाळी सुद्धा । शान्त शान्त ॥२-२८॥
॥४४॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । ऐशा संवादाने । गीतोपनिषदी । सांख्ययोग ॥२-२९॥

॥४५॥ परमात्म्याप्रति । करूनी वंदन । सारांश तिस-या । अध्यायाचा ॥३-१॥
॥४६॥ अर्जुनाचा प्रश्न । म्हणसी तूं बुद्धि । कर्माहूनी श्रेष्ठ । निखालस ॥३-२॥
॥४७॥ तरी घोर कर्मी । गुंतवूं पाहसी । मनात दुविधा । होते पहा ॥३-३॥
॥४८॥ श्रीकृष्ण सांगती । कर्म टाकूनीया । नैष्कर्म्य न होते । मुळी सुद्धा ॥३-४॥
॥४९॥ कोणताही जीव । क्षणैक न राहे । कर्म न करीता । ध्यानी धरी ॥३-५॥
॥५०॥ कर्मास न व्हावे । माणसाने वश । अवश राहूनी । कर्म व्हावे ॥३-६॥
॥५१॥ संन्यास सम्पूर्ण । आणि समबुद्धि । झाली तरी सिद्धि । येत नाही ॥३-७॥
॥५२॥ मानव्य दिव्यत्व । यांचा कांहीं मेळ । जमेल तो योग । श्रेयस्कर ॥३-८॥
॥५३॥ यज्ञशिष्ट तेच । सेवूनीया सन्त । सर्व दोषाहून । मुक्त होती ॥३-९॥
॥५४॥ आत्मबुद्धीने जे । उपभोग घेती । पापांचा घडाच । सांचवीती ॥३-१०॥
॥५५॥ अन्नाने घडतो । भूतांचा पसारा । अन्न संभवते । पर्जन्याने ॥३-११॥
॥५६॥ पर्जन्य घडतो । यज्ञाचे कारणे । यज्ञ तो घडतो । कर्मातून ॥३-१२॥
॥५७॥ कर्मांची साखळी । ब्रम्हाने रचीली । ब्रम्हाचा उद्भव । अक्षरी गा ॥३-१३॥
॥५८॥ असे सारे चक्र । आहे गा नेमस्त । ठेवावी तयाची । बांधीलकी ॥३-१४॥
॥५९॥ असक्त राहूनी । रहावे कर्मात । परम साधते । ऐशा योगे ॥३-१५॥
॥६०॥ श्रेष्ठतेने वागे । त्याचे अनुयायी । वाढता बनतो । जनसंघ ॥३-१६॥
॥६१॥ इथे रणांगणी । स्वतःसाठी मज । आहे कांही काय । साधायाचे ॥३-१७॥
।६२॥ जरी मीच कर्म । टाकूनी राहीन । उच्छाद माजेल । जगभर ॥३-१८॥
॥६३॥ संन्यास अध्यात्म । धरूनीया मनी । करी युद्धकर्म । मदर्पण ॥३-१९॥
॥६४॥ रहावे स्वधर्मी । गरीबीत सुद्धा । परधर्म तरी । भयावह ॥३-२०॥
॥६५॥ अर्जुन कृष्णास। करी एक प्रश्न । कोणी कां जातात । वाममार्गी ॥३-२१॥
॥६६॥ काम आणि क्रोध । जीवनाचे वैरी । युक्त झाकाळूनी । फसवीती ॥३-२२॥
॥६७॥ खेळ ह्यांचा चाले । ताबा घेऊनीया । मनाचा बुद्धीचा । इन्द्रियांचा ॥३-२३॥
॥६८॥ काम तोही शत्रू । नको थारा त्यास । विवेकी रहावे । सर्वकाळ ॥३-२४॥
॥६९॥ कृष्णार्जुन ह्यांच्या । संवादाने सिद्ध । गीतोपनिषदी । कर्मयोग ॥।३-३५॥

॥७०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश चवथ्या । अध्यायाचा ॥४-१॥
॥७१॥ श्रीकृष्ण सांगती । अथपासूनीया । योगाचा तो कैसा । इतिहास ॥४-२॥
॥७२॥ ववस्वतालागी । मीच तो कथिला । त्याने तो कथिला । मनूलागी ॥४-३॥
॥७३॥ मनूने कथिला । इक्ष्वाकू राजास । परंपरा ऐसी । थोर ह्याची ॥४-४॥
॥७४॥ कालौघात पहा । नाशही पावला । आज उजळला । तुझेसाठी ।४-५॥
॥७५॥ अर्जुन विचारी । तुझी जन्मकथा । आहे वर्तमान । समोरीच ॥४-६॥
॥७६॥ विवस्वत तरी । पुराण पुरुष । तुवाच कथिले । त्यास कैसे ॥४-७॥
॥७७॥ श्रीकृष्ण सांगती । तुझे नि माझेही । जन्म खूप झाले । गुह्य तेही ॥४-८॥
॥७८॥ माझे स्मरणात । आहेत ते सारे । तुज नाही जाण । उरलेली ॥४-९॥
॥७९॥ प्रकृति असते । माझे ठायी नित्य । लय प्रकटन । करीतो मी ॥४-१०॥
॥८०॥ अधर्म माजता । घेतो अवतार । ताराया सुष्टाना । दुष्टनाशे ॥४-११॥
॥८१॥ गुण आणि कर्म । यांच्या निकषाने । चातुर्वर्ण्य मीच । स्थापीयेला ॥४-१२॥
॥८२॥ मीच जाण त्याचा । कर्ता नि अकर्ता । कर्मापासून त्या । अलिप्त मी ॥४-१३॥
॥८३॥ कर्मे करावीत । अलिप्त राहून । तेणे कर्मबाधा । नाही होत ॥४-१४॥
॥८४॥ मुळात कर्माची । व्याख्याच गहन । केल्याने होते ते । कर्म एक ॥४-१५॥
॥८५॥ विरुद्ध विशेष । विपरीत ऐशा । विकर्माने सुद्धा । कर्मज्ञान ॥४-१६॥
॥८६॥ अकर्म देखील । कर्माचाच पैलू । कर्म समजण्या । कामी येतो ॥४-१७॥
॥८७॥ कोणतेही कर्म । सुरू करताना । कामना संकल्प । असू नये ॥४-१८॥
॥८८॥ ज्ञानाग्नीने ज्याची । कर्मे भस्म झाली । पंडित त्यासीच । समजावे ॥४-१९॥
॥८९॥ कर्मफलाचे ना । ज्यास देणेघेणे । कर्मे करूनीही । निष्कर्मी तो ॥४-२०॥
॥९०॥ सर्व इन्द्रियांच्या । प्राणाच्या कर्मांचे । हवन अर्पावे । योगाग्नीत ॥४-२१॥
॥९१॥ योगाग्नी होतसे । ज्ञानदीपाने नि । आत्मसंयमाने । प्रज्वलित ॥४-२२॥
॥९२॥ ब्रम्हाने विशद । केले बहु यज्ञ । द्रव्ययज्ञ आणि । तपोयज्ञ ॥४-२३॥
॥९३॥ स्वाध्याययज्ञ नि । ज्ञानयज्ञ सुद्धा । प्राणायामयज्ञ । योगयज्ञ ॥४-२४॥
॥९४॥ सा-यांची निष्पत्ति । होते कर्मातून । अमृत असते । यज्ञशिष्ट ॥४-२५॥
॥९५॥ द्रव्ययज्ञाहूनी । ज्ञानयज्ञ श्रेष्ठ । ज्ञानात विरती । सारी कर्मे ॥४-२६॥
॥९६॥ ज्ञानबोध होण्या । करी प्रणिपात । आणि परिप्रश्न । सेवा सुद्धा ॥४-२७॥
॥९७॥ ज्ञानोपदेश तो । ज्ञानी तत्त्वदर्शी । ऐशा गुरुसंगे । मेळवावा ॥४-२८॥
॥९८॥ ऐसे ज्ञान होता । मोह ना होईल । पाहतां स्वस्थायी । सारी भूतें ॥४-२९॥
॥९९॥ अज्ञानाकारणें । झालासे सम्मोह । ज्ञानाने उच्छेद । करी त्याचा ॥४-३०॥
॥१००॥ ऐसा सिद्ध झाला । गीतोपनिषदी । ज्ञानकर्मसंन्यास । नामे योग ॥४-३१॥

॥१०१॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश पांचव्या । अध्यायाचा ॥५-१॥
॥१०२॥ अर्जुन कृष्णास । कर्मयोग आणि । कर्मसंन्यासही । सांगतोसि ॥५-२॥
॥१०३॥ मनी द्विधा होते । तरी दोहोमध्ये । श्रेयस्कर काय । समजावे ॥५-३॥
॥१०४॥ श्रीकृष्ण म्हणती । दोन्ही श्रेयस्कर । कर्मयोग परी । जास्त योग्य ॥५-४॥
॥१०५॥ कर्म करतां ही । द्वेष ना आकांक्षा । नित्य तो संन्यास । सहजीच ॥५-५॥
॥५-६॥ सांख्य आणि योग । वेगळे म्हणणे । बालिशपणा तो । पांडित्य ना ॥५-६॥
॥१०७॥ कोणतेही एक । जरी साध्य केले । सारखेच फळ । दोहोंचेही ॥५-७॥
॥१०८॥ योग न साधता । संन्यासचि केला । दुःखास कारण । तेंही होते ॥५-८॥
॥१०९॥ उठता बसता । ऐकता पाहता । जागेपणी किंवा । स्वप्नात वा ॥५-९॥
॥११०॥ इन्द्रियांची कार्ये । इन्द्रियार्थी ऐसे । म्हणूनी करावी । ब्रम्हार्पण ॥५-१०॥
॥१११॥ कर्मे तरी जाण । मनाने बुद्धीने । कायेने घडत । असतात ॥५-११॥
॥११२॥ सा-याच कर्मांची । फळे टाकल्याने । योग्यास साधते । मनःशान्ति ॥५-१२॥
॥११३॥ कर्म वा कर्तृत्व । देव ना निर्मीतो । देव नाही देत । पापपुण्य ॥५-१३॥
॥११४॥ कर्मफलाविशी । आसक्त राहणे । अज्ञानाने ज्ञान । गुर्फटणे ॥५-१४॥
॥११५॥ अज्ञानतिमिर । ज्याचा दूर झाला । सूर्यासम ज्ञान । उजाळते ॥५-१५॥
॥११६॥ उल्हास न व्हावा । प्रिय मिळाल्याने । अप्रिय मिळतां । खेद नको ॥५-१६॥
॥११७॥ स्पर्शजन्य जे जे । भोग ते सारेच । नसती शाश्वत । सुखकारी ॥५-१७॥
॥११८॥ आदिअन्त त्यांच्या । प्रकृतीत आहे । त्यांत ना रमतो । बुद्धिवन्त ॥५-१८॥
॥११९॥ येणे रीती झाला । गीतोपनिषदी । कर्मसंन्यासाचा । योग सिद्ध ॥५-१९॥

॥१२०॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सहाव्या । अध्यायाचा ॥६-१॥
॥१२१॥ श्रीकृष्ण सांगती । सदा सारी कर्मे । फळाविशी संग । सोडूनीया ॥६-२।
॥१२२॥ करणारा योगी । म्हणावा संन्यासी । जाण संन्यासही । योग एक ॥६-३॥
॥१२३॥ योगमार्गावर । स्वतःच स्वतःचा । बन्धू किंवा शत्रू । असतो गा ॥६-४॥
॥१२४॥ प्रमाणित हवे । सारेच वर्तन । नको अति खाणे । भुकेजणे ॥६-५॥
॥१२५॥ अति जागरण । स्वप्नशीलता वा । केल्याने योग ना । साध्य होतो ॥६-६॥
॥१२६॥ पुनीत प्रदेशी । स्थिर आसनाने । नाही अति उंच । किंवा खोल ॥६-७॥
॥१२७॥ एकाग्र मनाने । इन्द्रियावरती । ताबा ठेऊनीया । ध्यान व्हावे ॥६-८॥
॥१२८॥ जेव्हां जेव्हां मन । पळाया पाहील । काबूत आणावे । लगोलग ॥६-९॥
॥१२९॥ धीरे धीरे ऐसी । साधना वाढता । विचाररहित । मन व्हावे ॥६-१०॥
॥१३०॥ सर्वभूताठायी । आपणासी पाहे । पाही सर्वभूतें । स्वतःठायी ॥६-११॥
॥१३१॥ मज जळी काष्ठी । पाषाणीही पाहे । पाहे सर्वभूतें । मजठायी ॥६-१२॥
॥१३२॥ मजसी तो प्रिय । सर्वथा सदैव । मीही त्यासी प्रिय । सर्वकाळ ॥६-१३॥
॥१३३॥ अर्जुन विचारे । ऐसा साम्ययोग । सर्वकाळ स्थिर । राहील कां ॥६-१४॥
॥१३४॥ मानवी मनाचा । गुण चंचलता । वारा बन्धनात । राहतो कां ॥६-१५॥
॥१३५॥ श्रीकृष्ण सांगती । साम्यस्थिति आहे । कठीण जरूर । अशक्य ना ॥६-१६॥
॥१३६॥ मनास काबूत । ठेवाया लागती । प्रयत्न आणीक । साधनाही ॥६-१७॥
॥१३७॥ अर्जुनाचे मनी । तरीही जिज्ञासा । श्रद्धाळू चळता । त्याचे काय ॥६-१८॥
॥१३८॥ श्रीकृष्ण सांगती । भले जे जे केले । वांया नाही जात । कधीच तें ॥६-१९॥
॥१३९॥ योगभ्रष्टासही । शक्य पुनर्जन्म । पवित्र श्रीमन्त । कुळामध्ये ॥६-२०॥
॥१४०॥ किंवा कुणा योगी- । कुळामध्ये शक्य । जन्मलाभ जरी । दुर्लभ हें ॥६-२१॥
॥१४१॥ पूर्वसंचिताचा । संयोग लाभता । पुनश्च साधना । सुरू होते ॥६-२२॥
॥१४२॥ अनेक जन्मांच्या । ऐशा साधनेने । परम गतीची । प्राप्ति होते ॥६-२३॥
॥१४३॥ तपस्व्याहून नि । ज्ञान्याहून आणि । कर्मी लोकांपेक्षा । श्रेष्ठ योगी ॥६-२४॥
॥१४४॥ म्हणून अर्जुना । बन योगी बरा । माझा गा आग्रह । तुजलागी ॥६-२५॥
॥१४५॥ योग्यामध्ये सुद्धा । युक्ततम जाण । मद्गत जो झाला । अन्तरात्मी ॥६-२६॥
॥१४६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । आत्मसंयमाचा । योग सिद्ध ॥६-२७॥

॥१४७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश सातव्या । अध्यायाचा ॥७-१॥
॥१४८॥ श्रीकृष्ण सांगती । समग्रपणाने । मज जाणशील । ऐसे ज्ञान ॥७-२॥
॥१४८॥ अवगत होतां । जाणावेसे काहीं । बाकी न उरेल । ऐक तेंच ॥७-३॥
॥१४९॥ हजारोंच्या पैकी । एकादाच कुणी । सिद्धीसाठी यत्न । करूं जातो ॥७-४॥
॥१५०॥ त्यांच्यापैकी कोणी । एकादा क्वचित । तत्त्वाने मजसी । ओळखतो ॥७-५॥
॥१५१॥ अपरा प्रकृती । आहे गा अष्टधा । भूमी आप वायू । अग्नि आणि ॥७-६॥
॥१५२॥ आकाश नि मन । बुद्धि अहंकार । जीवांची प्रकृति । परा जाण ॥७-७॥
॥१५३॥ ऐशा सा-या जगा । प्रकट करीतो । मीच प्रलयही । घडवीतो ॥७-८॥
॥१५४॥ माझ्यावीण कांही । नाहीच आगळे । धाग्यात मणि कां । ओवलेले ॥७-९॥
॥१५५॥ प्रवाही पदार्था-। मधील रस मी । चन्द्र्सूर्यांचे ते । तेज मीच ॥७-१०॥
॥१५६॥ सर्व वेदांतील । ॐ कारही मीच । अवकाशी नाद । तोही मीच ॥७-११॥
॥१५७॥ मानवी पौरूष । हवेतील गंध । सर्वभूतांठायी । श्वास मीच ॥७-१२॥
॥१५८॥ सात्त्विक राजस । तामस ते भाव । माझ्यातून होती । प्रसृत गा ॥७-१३॥
॥१५९॥ त्रिगुणात्मक ह्या । भावांच्या मोहांत । असते जग गा । गुर्फटले ॥७-१४॥
॥१६०॥ माझ्याशी शरण । होती जे जे कोणी । तरून ते जाती । माया सारी ॥७-१५॥
॥१६१॥ आसूरी वृत्तीचे । अज्ञानी वा मूढ । मजकडे कधी । येतील ना ॥७-१६॥
॥१६२॥ मजकडे येण्या । प्रवृत्त होतात । चार कारणानी । जन पहा ॥७-१७॥
॥१६३॥ असह्य दुःखांचे । प्रयत्न थकतां । आर्त जन येती । मजकडे ॥७-१८॥
॥१६४॥ जिज्ञासा दाटतां । मनांत कोण मी । जिज्ञासूही येती । मजकडे ॥७-१९॥
॥१६५॥ इच्छित फलाच्या । प्राप्तीच्या आशेने । अर्थार्थीही येती । मजकडे ॥७-२०॥
॥१६६॥ ज्ञानी जे जाणती । मी कोण समग्र । ते तरी राहती । मम ठायी ॥७-२१॥
॥१६७॥ कामनांचा गुंता । हरपतो ज्ञान । ज्याची जी प्रकृति । तैसे होते ॥७-२२॥
॥१६८॥ अज्ञानी म्हणती । होतो मी अव्यक्त । आता व्यक्त झालो । समजती ॥७-२३॥
॥१६९॥ मी तरी अव्यय । मग जन्म कैसा । भूत वर्तमान । भविष्यही ॥७-२४॥
॥१७०॥ जाणतो मी सारे । मज न जाणती । कोणी युक्तभावे । मोहामुळे ॥७-२५॥
॥१७१॥ इच्छा द्वेष ह्यानी । मोहात् द्वंद्वात । पहा सारी भूतें । गुंतलेली ॥७-२६॥
॥१७२॥ पुण्यकर्मी जन । पापमुक्त होतां । द्वंद्व मोह त्यांचे । सरतात ॥७-२७॥
॥१७३॥ माझेठायी मग । आश्रय धरीतां । सारे ब्रम्हज्ञान । आकळते ॥७-२८॥
॥१७४॥ काय तें अध्यात्म । कर्म अधिभूत । काय अधिदैवी । अधियज्ञी ॥७-२९॥
॥१७५॥ सारे जाणूनीया । अन्तकाळी सुद्धा । युक्तच राहते । त्यांचे चित्त ॥७-३०॥
॥१७६॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ज्ञानविज्ञानाचा । योग सिद्ध ॥७-३१॥

॥१७७॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश आठव्या । अध्यायाचा ॥८-१॥
॥१७८॥ अर्जुनाचा प्रश्न । ब्रम्ह म्हंजे काय । अध्यात्म तें काय । कर्म काय ॥८-२॥
॥१७९॥ अधिभूत काय । अधिदैवी काय । अधियज्ञी काय । सांग मज ॥८-३॥
॥१८०॥ आत्म्यासी नियत । ठेऊनी ज्ञेय तूं । अन्तकाळी कैसा । सांग मज ॥८-४॥
॥१८१॥ अक्षर परम । तेचि ब्रम्ह जाण । अध्यात्म म्हणजे । स्वभावचि ॥८-५॥
॥१८२॥ कर्म तरी जाण । भूत वर्तमान । भविष्य हें सारे । घडवीते ॥८-६॥
॥१८३॥ जे जे नष्ट होते । अधिभूत सारे । पुरूष तो जाण । अधिदैवी ॥८-७॥
॥१८४॥ देहधा-यामध्ये । श्रेष्ठ जो मी येथे । मीच अधियज्ञी । अर्जुना गा ॥८-८॥
॥१८५॥ अन्तकाळी जो कां । मजसी स्मरूनी । देह टाकण्याचा । यत्न करी ॥८-९॥
॥१८६॥ मजठायी तो गा । निश्चित पोचतो । होते हे ऐसेच । निःसंशय ॥८-१०॥
॥१८७॥ देह टाकताना । जो जो कांही भाव । स्मरणी राहतो । तैसी गति ॥८-११॥
॥१८८॥ आत्म्यास मिळते । म्हणूनी अर्जुना । सदैव मजसी । स्मरूनीया ॥८-१२॥
॥१८९॥ कर्म वा युद्ध वा । मजसी अर्पूनी । राहशील पहा । मम ठायी ॥८-१३॥
॥१९०॥ प्रयाणाचे वेळी । अचल मनाने । योगबलाने नि । भक्तिपूर्ण ॥८-१४॥
॥१९१॥ भुवयांच्या मध्ये । आणूनीया प्राण । दिव्यपुरुषत्व । प्राप्त होते ॥८-१५॥
॥१९२॥ सारी नऊ द्वारे । संयत करूनी । मनास रोधूनी । हृदयांत ॥८-१६॥
॥१९३॥ प्राण नेऊनीया । मस्तकीच्या चक्री । ॐ कार स्थितीत । स्थिर होत ॥८-१७॥
॥१९४॥ प्राण सोडण्यास । प्रयत्न केल्याने । परम गति गा । प्राप्त होते ॥८-१८॥
॥१९५॥ चित्ती माझ्याविना । अन्य कांही नाही । केवळ स्मरती । मज नित्य ॥८-१९॥
॥१९६॥ ऐशा नित्ययुक्त । योग्यास सुलभ । मजप्रत येणे । अन्तकाळी ॥८-२०॥
॥१९७॥ मजप्रत येतां । नाही पुनर्जन्म । तें तो अशाश्वत। दुःखपूर्ण ॥८-२१॥
॥१९८॥ पुनरावर्तन । भुवनी भरले । मजप्रत येतां । सरतें तें ॥८-२२॥
॥१९९॥ ब्रम्हाचा दिवस । सहस्र युगांचा । रात्रही सहस्र । युगांची गा ॥८-२३॥
॥२००॥ उजाडणे म्हंजे । अव्यक्तामधून । सारे व्यक्त होते । समजावे ॥८-२४॥
॥२०१॥ रात्री सारे पुन्हा । अव्यक्तात लीन । होते इतुकेच । समजावे ॥८-२५॥
॥२०२॥ भूतग्राम सारे । येणे रीती होते । अव्यक्त नि व्यक्त । पुनःपुन्हा ॥८-२६॥
॥२०३॥ परं भाव परी । आहे सनातन । जाण अविनाशी । अक्षर हा ॥८-२७॥
॥२०४॥ परम गति ती । परम धाम तें । तिथून नाहीच । परतणें ॥८-२८॥
॥२०५॥ आहेही संकेत । अन्तकाळासाठी । असतां उजेड । शुक्लपक्ष ॥८-२९॥
॥२०६॥ उत्तरायणाचा । महीना असतां । योग्यास ब्रम्हत्व । शक्य होते ॥८-३०॥
॥२०७॥ रात्री सायंकाळी । कृष्णपक्षामध्ये । दक्षिणायनाच्या । सहा मासी ॥८-३१॥
॥२०८॥ ज्यांना अन्तकाळ । येतो त्या योग्याना । चन्द्रज्योतीसम । प्रत्यय गा ॥८-३२॥
॥२०९॥ शुक्ल आणि कृष्ण । गति ऐशा दोन । आवृत्ति निवृत्ति । त्यांचे भाव ॥८-३३॥
॥२१०॥ जगाची रहाटी । ऐसीच चालते । योग्यास नसते । त्याचे कांहीं ॥८-३४॥
॥२११॥ वेदाध्यननाने । यज्ञांनी तपाने । दानाने मिळते । जें जें पुण्य ॥८-३५॥
॥२१२॥ त्याहून श्रेष्ठसे । योग्यास मिळते । स्थान म्हणूनीया । व्हावे योगी ॥८-३६॥
॥२१३॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । अक्षरब्रम्ह हा । योग सिद्ध ॥८-३७॥

॥२१४॥ परमात्म्याप्रती । करून वंदन । सारांश नवव्या । अध्यायाचा ॥९-१॥
॥२१५॥ श्रीकृष्ण सांगती । गुह्यतम ऐसे । विज्ञानासहित । ज्ञान ऐक ॥९-२॥
॥२१६॥ अव्यक्ती राहून । मीच सारे जग । निर्मीले मत्स्थायी । सारी भूतें ॥९-३॥
॥२१७॥ कल्पाचीये अन्ती । सारी भूतें जाती । मीच निर्मिलेल्या । प्रकृतीत ॥९-४॥
॥२१८॥ कल्पाचे प्रारंभी । पुन्हा सारी भूतें । प्रसृत करीतो । प्रकृतीत ॥९-५॥
॥२१९॥ भूतांचा मी कर्ता । धाताही भूतांचा । प्रकृतीचे मार्गे । चालवीतो ॥९-६॥
॥२२०॥ प्रकृतीचे वशी । ठेवूनीया भूतें । ऐसेनी असक्त । राहतो मी ॥९-७॥
॥२२१॥ परं भाव माझा । मूढ न जाणती । मजला माणूस । समजती ॥९-८॥
॥२२२॥ परंतु महात्मे । मजसी अव्यय । जाणूनी अनन्य । भजतात ॥९-९॥
॥२२३॥ जगाचा मी पिता । माता आणि धाता। ऋक् साम यजु मी । ॐ कार मी ॥९-१०॥
॥२२४॥ अनन्य चित्ताने । भजती जे मज । त्यांचा योगक्षेम । वाहतो मी ॥९-११॥
॥२२५॥ इतर दैवते । भजतात जे कां । तीही भक्ती येते । मजप्रत ॥९-१२॥
॥२२६॥ देवयज्ञ आणि । पितृयज्ञ किंवा । भूतयज्ञ ऐसे । आचरती ॥९-१३॥
॥२२७॥ सर्वच यज्ञांचा । प्रभू मी भोक्ता मी । मजसी तत्त्वाने । जाणावे कीं ॥९-१४॥
॥२२८॥ पत्री फळे फुले । तोयही भक्तीने ।अर्पीतां होतो मी । संतुष्ट बा ॥९-१५॥
॥२२९॥ जें जें करशील । जें जें तूं खाशील । देशील घेशील । सर्व सर्व ॥९-१६॥
॥२३०॥ करी मदर्पण । तरी शुभाशुभ । कर्माचे तुजसी । राहील ना ॥९-१७॥
॥२३१॥ मदर्पण भाव । कोणी आचरती । स्त्रिया वैश्य शूद्र । कोणीही गा ॥९-१८॥
॥२३२॥ परम गतीच । मिळते अर्पणी । ब्राम्हण राजर्षी । यांना खास ॥९-१९॥
॥२३३॥ पुण्यशील वृत्ती । भक्तीमध्ये रत । होतां सुख मिळे । शाश्वत तें ॥९-२०॥
॥२३४॥ होई तूं मन्मना । मद्भक्त मद्याजी । करी तूं नमन । मजप्रत ॥९-२१॥
॥२३५॥ मत्परायणसा । योग साधशील । मम ठायी भक्ता । राहशील ॥९-२२॥
॥२३६॥ श्रीकृष्ण अर्जुन । संवादाने सिद्ध । योग राजविद्या- ॥ राजगुह्य ॥९-२३॥

॥२३७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ दहाव्या । अध्यायास ॥१०-१॥
॥२३८॥ श्रीकृष्ण सांगती । माझे जें प्रभुत्व । महर्षीना सुद्धा । आकळे ना ॥१०-२॥
॥२३९॥ मीच बहुविध । भाव रुजवीले । भूतांचिये ठायी । पहा किती ॥१०-३॥
॥२४०॥ बुद्धि ज्ञान क्षमा । सुख दुःख भय । अभय अहिंसा । तप दान ॥१०-४॥
॥२४१॥ यश अपयश । भव नि अभाव । शम दम तुष्टि । समताही ॥१०-५॥
॥२४२॥ सात ते महर्षी । आणि चार मनु । माझेच भाव ते । ध्यानी घेई ॥१०-६॥
॥२४३॥ त्यांचेच वंशज । सारी प्रजा खरी । माझ्यातून सारे । प्रवर्तते ॥१०-७॥
॥२४४॥ ऐसे हे जाणून । बुद्ध जे जाहले । माझे संकीर्तनी । रमतात ॥१०-८॥
॥२४५॥ ऐशा प्रियजना । देतो बुद्धियोग । अनुकंपा माझी । समजती ॥१०-९॥
॥२४६॥ नाशीतो अंधार । त्यांच्या अज्ञानाचा । ज्ञानदीपाने मी । उजाळतो ॥१०-१०॥
॥२४७॥ अर्जुन रंगला । स्तुति उधळीत । तूंच परब्रम्ह । परंधाम ॥१०-११॥
॥२४८॥ शाश्वत पुरुष । दिव्य आदिदेव । कितीसे वर्णीती । ऋषीमुनी ॥१०-१२॥
॥२४९॥ देवर्षी नारद । असित व्यासही । स्वतःही मजसी । सांगीतले ॥१०-१३॥
॥२५०॥ मजसी सांगण्या । वाटते कारण । तुजसी जाणीले । नाही कोणी ॥१०-१४॥
॥२५१॥ केवळ तूंच तूं । स्वतःस जाणीसी । भूतभावन तूं । जगत्पते ॥१०-१५॥
॥२५२॥ कोणकोणत्या गा । विभूतीरूपांत । दिसतोस सांग । सांगोपांग ॥१०-१६॥
॥२५३॥ सांग विस्ताराने । कितीवेळा ऐकूं । कान अतृप्तचि । राहतात ॥१०-१७॥
॥२५४॥ श्रीकृष्ण सांगती । माझ्या विभूतींचा । नाही कांहीं अंत । तरी ऐक ॥१०-१८॥
॥२५५॥ प्रमुख उल्लेख । केवळ सांगतो । सर्वभूताठायी । आत्मा मीच ॥१०-१९॥
॥२५६॥ सर्वच भूतांचा । आदि मध्य अंत । आदित्यांच्यामध्ये । विष्णू जाण ॥१०-२०॥
॥२५७॥ ज्योतिर्मयामध्ये । रवि आहे जाण । मरीची मी जाण । मरुतात ॥१०-२१॥
॥२५८॥ नक्षत्रसमूही । चन्द्र मी शीतल । वेदांमध्ये श्रेष्ठ । सामवेद ॥१०-२२॥
॥२५९॥ देवांमध्ये मी ना । वासुदेव ज्ञात । इन्द्रियांचे ठायी । मीच मन ॥१०-२३॥
॥२६०॥ भूतांची चेतना । रुद्रांचा शंकर । यक्षरक्षसांचा । वित्तेश मी ॥१०-२४॥
॥२६१॥ वसू मी पावक । पर्वतांचा मेरु । पुरोधसांमध्ये । बृहस्पति ॥१०-२५॥
॥२६२॥ सेनानीत स्कंद । जलाशयामध्ये । सागर मी भृगु । महर्षीत ॥१०-२६॥
॥२६३॥ ॐ कार वाणीत । यज्ञीं जपयज्ञ । स्थावरामध्ये मी । हिमालय ॥१०-२७॥
॥२६४॥ वृक्षांत अश्वत्थ । देवर्षी नारद । गन्धर्वांचा जाण । चित्ररथ ॥१०-२८॥
॥२६५॥ सिद्धांमध्ये मुनि । कपिल आणिक । अश्वांमध्ये जाण । उच्चैःश्रवा ॥१०-२९॥
॥२६६॥ अमृतातून गा । उद्भव माझा ही । गजेन्द्रामध्ये मी । ऐरावत ॥१०-३०॥
॥२६७॥ नरांमध्ये राजा । आयुधांत वज्र । गायींमध्ये जाण । कामधेनु ॥१०-३१॥
॥२६८॥ प्रजनी कन्दर्प । सर्पात वासुकी । अनन्त नागात । वरुण मी ॥१०-३२॥
॥२६९॥ पितरामध्ये मी । अर्यमा आणिक । संयमींच्यामध्ये । यम मीच ॥१०-३३॥
॥२७०॥ दैत्यांत प्रल्हाद । बदलांचा काल । मृगांचा मृगेन्द्र । मीच जाण ॥१०-३४॥
॥२७१॥ पक्षांत गरुड । वाहत्यांचा वात । शस्त्रधा-यामध्ये । राम मीच ॥१०-३५॥
॥२७२॥ सरपटणा-या । जीवांत मकर । प्रवाहामध्ये मी । भागीरथी ॥१०-३६॥
॥२७३॥ सर्गांचा मीच गा । आदि मध्य अंत । विद्यांमध्ये जाण । अध्यात्म मी ॥१०-३७॥
॥२७४॥ प्रवादीं वाद मी । अक्षरीं अकार । समासांमध्ये मी । द्वन्द्व जाण ॥१०-३८॥
॥२७५॥ अक्षय काल मी । धाता मी विश्वाचा । सर्वहर मृत्यू । मीच जाण ॥१०-३९॥
॥२७६॥ उद्भव करीतो । मीच भविष्याचा । कीर्ति श्री नि वाचा । स्मृति मेधा ॥१०-४०॥
॥२७७॥ धृति क्षमा सारे । नारीरूपी भाव । सामामध्ये मीच । बृहत्साम ॥१०-४१॥
॥२७८॥ छन्दांत गायत्री । मासी मार्गशीर्ष । ऋतूंत वसन्त । मज जाण ॥१०-४२॥
॥२७९॥ छळांमध्ये द्यूत । तेजस्व्यांचे तेज । जय व्यवसाय । तेही मीच ॥१०-४३॥
॥२८०॥ सात्विकांचे सत्त्व । वृष्णींचा मी कृष्ण । पाण्डवामध्ये मी । धनंजय ॥१०-४४॥
॥२८१॥ मुनींमध्ये व्यास । कवींचा उशना । दमनसाधनीं । दण्ड मीच ॥१०-४५॥
॥२८२॥ वर्तनांत नीति । गुह्यांमध्ये मौन । ज्ञानीयांचे ज्ञान । मीच जाण ॥१०-४६॥
॥२८३॥ सर्वच भूतांचे । मूळबीज मीच । त्यावीण नसते । चराचरीं ॥१०-४७॥
॥२८४॥ माझ्या विभूतींच्या । वैविध्यास कधी । नसतोच अन्त । झलक ही ॥१०-४८॥
॥२८५॥ जे जे विशेषत्व । ऊर्जित श्रीमत । माझ्याच तेजाचा । जाण अंश ॥१०-४९॥
॥२८६॥ अन्यथा तुजसी । जाणून हे सारे । काय मतलब । अर्जुना गा ॥१०-५०॥
॥२८७॥ सारे जग मज । अंश मात्र मज । ऐशापरी जाण । प्रमाण गा ॥१०-५१॥
॥२८८॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । विभूतियोग हा । ऐसा सिद्ध ॥१०-५२॥

॥२८९॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अकराव्या ॥११-१॥
॥२९०॥ अर्जुन म्हणतो । गुह्य हें सांगूनी । केला अनुग्रह । मजवरी ॥११-२॥
॥२९१॥ ऐकूनी हें सारे । गेला माझा मोह । माहात्म्य अव्यय । भगवंता ॥११-३॥
॥२९२॥ पहावे वाटते । ईश्वरी स्वरूप । शक्य कां पाहणें । इये डोळां ॥११-४॥
॥२९३॥ श्रीकृष्ण म्हणती । पहा गा अर्जुना । शेकडो हजारो । रूपें तरी ॥११-५॥
॥२९४॥ अनेक वर्णांच्या । अनेक आकृती । नानाविध दिव्ये । पाहूनी घे ॥११-६॥
॥२९५॥ पाही आदित्यांना । वसूना रुद्राना । दोन्ही अश्विनीना । मरुताना ॥११-७॥
॥२९६॥ कधी ना देखीली । ऐसीही आश्चर्ये । घेई पाहूनीया । प्रसन्न मी ॥११-८॥
॥२९७॥ एकवटलेली । चराचर सृष्टी । सारे जग पाही । एके ठायी ॥११-९॥
॥२९८॥ मानवी डोळ्यानी । पाहणे ना शक्य । दिव्यदृष्टी देतो । पाहण्यास ॥११-१०॥
॥२९९॥ संजय वर्णीतो । धृतराष्ट्रालागी । दर्शन जे झाले । अर्जुनास ॥११-११॥
॥३००॥ अनेक शरीरे । किती तळपत्या । दिव्य आयुधांनी । नटलेली ॥११-१२॥
॥३०१॥ दिव्य वस्त्रे माळा । दिव्य गन्धलेप । अद्भुत दर्शन । देवाचे ते ॥११-१३॥
॥३०२॥ हजारो सूर्यही । एकाच वेळी कां । प्रकट होतील । आकाशात ॥११-१४॥
॥३०३॥ निव्वळ भासच । महान तेजाचा । म्हणावे इतुके । तेजःपुंज ॥११-१५॥
॥३०४॥ रोमांच उठले । अर्जुनाचे देही । कृष्णास वंदन । करी म्हणे ॥११-१६॥
॥३०५॥ दिसतात देव । ब्रम्हा ईश ऋषी । विशेष भूतांचे । संघ किती ॥११-१७॥
॥३०६॥ अनेक बाहूनी । सजलेसे रूप । यासी आदि मध्य । अंत नाही ॥११-१८॥
॥३०७॥ आगीचा डोंब कां । झाला तेजोमय । प्रकाश प्रकाश । सर्वदूर ॥११-१९॥
॥३०८॥ विश्वाचे निधान । तूंच गा निश्चित । शाश्वत धर्माचे । गुपित तूं ॥११-२०॥
॥३०९॥ सूर्यचन्द्र डोळे। तेजाचेच वस्त्र । विश्वात भरला । तेजाग्नि तूं ॥११-२१॥
॥३१०॥ पृथ्वी नि आकाश । यातील अंतर । आणि सर्व दिशा । व्यापल्यास ॥११-२२॥
॥३११॥ अद्भुत नि उग्र । ऐशा ह्या रूपाने । कंपित जाहले । तीन्ही लोक ॥११-२३॥
॥३१२॥ सुरांचे संघही । कांहीसे भ्यालेले । स्तुतिसुमने की । उधळती ॥११-२४॥
॥३१३॥ महर्षी सिद्धांचे । संघ विनवती । स्वस्ति म्हणताती । स्तवनात ॥११-२५॥
॥३१४॥ रुद्रादित्य वसू । गंधर्व नि यक्ष । विस्मित पाहती । तुज सारे ॥११-२६॥
॥३१५॥ नभी भिडलेले । नेत्र विस्फारित । रूप ऐसे तुझे । पाहूनिया ॥११-२७॥
॥३१६॥ दिशाहीन मन । धृति हरपली । वाटते कालाग्नि । झेप घेतो ॥११-२८॥
॥३१७॥ सा-या कौरवाना । राजाना भीष्माना । द्रोण कर्ण ह्याना । कितीकाना ॥११-२९॥
॥३१८॥ वाटते सर्वाना । विक्राळ हें तोंड । ओढूनीया घेते । वेगे किती ॥११-३०॥
॥३१९॥ दातांमध्ये चूर्ण । होताहेत सारे । तुकडे तुकडे । होऊनीया ॥११-३१॥
॥३२०॥ जैसे कीं पतङ्गा । ज्योत आकर्षिते । नाश त्यांचा होतो । शीघ्रतेने ॥११-३२॥
॥३२१॥ तैसेच वाटते । कराल मुख हें । जगाचाच घास । घेते काय ॥११-३३॥
॥३२२॥ सांग तूं कोण बा । उग्ररूपधारी । प्रसन्न होई गा । वंदितो मी ॥११-३४॥
॥३२३॥ श्रीकृष्ण म्हणती । लोकक्षयासाठी । ठाकलो आहे मी । काल जाण ॥११-३५॥
॥३२४॥ तुजसी कांहीही । वाटत असेल । इथे जे समोरी । योद्धे उभे ॥११-३६॥
॥३२५॥ त्यांच्यापैकी कोणी । नाही उरायचे । आधीच मारले । मीच त्याना ॥११-३७॥
॥३२६॥ निमित्त केवळ । व्हावयाचे तुज । होई सज्ज यश । होईल गा ॥११-३८॥
॥३२७॥ भीष्म द्रोण कर्ण । जयद्रथ आणि । कितीक मृतांचे । दुःख कैचे ॥११-३९॥
॥३२८॥ ऐकून कृष्णाचे । वचन अर्जुन । वंदन करूनी । म्हणे ऐसे ॥११-४०॥
॥३२९॥ तुझ्या ह्या रूपाला । राक्षसही भ्याले । सारेच वंदन । करतात ॥११-४१॥
॥३३०॥ सखा तुज ऐसे । बरळलो किती । प्रमाद कितीक । झाले वाटे ॥११-४२॥
॥३३१॥ पिता पुत्रालागी । सखा सखयास । क्षमा करतो की । तैसे कर ॥११-४३॥
॥३३२॥ कधी न देखीलें । ऐसें तुझें रूप । पाहूनी झालो मी । भयग्रस्त ॥११-४४॥
॥३३३॥ तरी नेहमीच्या । किरीटधारी नि । गदाधारी रूपी । राही बरा ॥११-४५॥
॥३३४॥ श्रीकृष्ण सांगती । केवळ प्रसन्न । होऊनी दावीलें । ऐसे रूप ॥११-४६॥
॥३३५॥ देवांचे मनीही । आस दर्शनाची । ऐशा ह्या रूपाच्या । नेहमीच ॥११-४७॥
॥३३६॥ वेदाभ्यास तप । दान यज्ञ केले । तरी ऐसे रूप । नव्हे साध्य ॥११-४८॥
॥३३७॥ केवळ अनन्य । भक्ती करणारा । मजसी तत्त्वाने । जाणतो गा ॥११-४९॥
॥३३८॥ गीतोपनिषदी । संवाद चालता । देखीले अर्जुने । विश्वरूप ॥११-५०॥

॥३३९॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ बाराव्या । अध्यायास ॥१२-१॥
॥३४०॥ अर्जुनाचा प्रश्न । नेहमीच युक्त । राहूनी जे भक्ती । करतात ॥१२-२॥
॥३४१॥ किंवा जे तुजसी । मानती अव्यक्त । अक्षर यांपैकी । श्रेष्ठ कोण ॥१२-३॥
॥३४२॥ माझेशी जे मन । ठेऊनी श्रद्धेने । भजती ते तरी । युक्त खरे ॥१२-४॥
॥३४३॥ अव्यक्त अक्षर । मानूनी स्वयत्ने । इन्द्रिये ताब्यात । ठेऊनीया ॥१२-५॥
॥३४४॥ सर्वभूतां हित । स्वतः समबुद्धि । तेही पहा येती । मजप्रत ॥१२-६॥
॥३४५॥ अव्यक्तीं आसक्ती । ती तो कष्टप्रद । अव्यक्त निधान । अखेरचे ॥१२-७॥
॥३४६॥ जे कां सारी कर्में । मजसी अर्पूनी । अनन्यपणाने । ध्याती मज ॥१२-८॥
॥३४७॥ भवसागरी मी । त्वरेने तारीतो । समुद्धार त्यांचा । करीतो मी ॥१२-९॥
॥३४८॥ बुद्धीचा निवेश । करी मम ठायी । माझेच निवासी । राहशील ॥१२-१०॥
॥३४९॥ मम ठायी चित्त । करणे कठीण । वाटल्यास इच्छा । मनी धरी ॥१२-११॥
॥३५०॥ इच्छा करणेही । वाटेल कठीण । मदर्थचि करी । सारी कर्मे ॥१२-१२॥
॥३५१॥ हेही जरी वाटे । कठीण तरी गा । सर्वकर्मफले । त्यागावीत ॥१२-१३॥
॥३५२॥ अभ्यासापरीस। ज्ञान जाण श्रेष्ठ । ज्ञानापेक्षा श्रेष्ठ । जाण ध्यान ॥१२-१४॥
॥३५३॥ ध्यानापेक्षा श्रेष्ठ । कर्मफलत्याग । त्यागाने मिळते । नित्य शांति ॥१२-१५॥
॥३५४॥ मित्र सर्वभूतां । सुखदुःखी सम । सतत संतुष्ट । क्षमाशील ॥१२-१६॥
॥३५५॥ माझे नाहीं कांही । ऐसा मनी दृढ । मनबुद्धि मज । अर्पिलेली ॥१२-१७॥
॥३५६॥ जयाविशी वाटे । सर्वानाच प्रेम । ज्याचे मनी प्रेम । सर्वांसाठी ॥१२-१८॥
॥३५७॥ नाही अति हर्ष । नाहीच उद्वेग । नाही आकांक्षा वा । नाही भय ॥१२-१९॥
॥३५८॥ नाही शुभाशुभ । ना मानापमान । स्तुति वा निंदा वा । मानी सम ॥१२-२०॥
॥३५९॥ ऐसा भक्त मज । नेहमीच प्रिय । हे जे सांगीतले । अमृतचि ॥१२-२१॥
॥३६०॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । ऐसा झाला सिद्ध । भक्तियोग ॥१२-२२॥

॥३६१॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ तेराव्या । अध्यायास ॥१३-१॥
॥३६२॥ श्रीकृष्ण सांगती । देह जाण क्षेत्र । ह्यास जाणणारा । क्षेत्रज्ञ तो ॥१३-२॥
॥३६३॥ सारीच क्षेत्रे मी । जाणीतो म्हणूनी । क्षेत्रक्षेत्रज्ञत्व । तें ज्ञान माझे ॥१३-३॥
॥३६४॥ क्षेत्र म्हंजे काय । विकारही त्याचे । प्रभाव तयाचा । कैसा असे ॥१३-४॥
॥३६५॥ कितीक ऋषीनी । छंदात वर्णीले । मांडीली वैशिष्ट्ये । ब्रम्हसूत्री ॥१३-५॥
॥३६६॥ पांची महाभूतें । अहंकार मन । बुद्धि नि अव्यक्ती । दशेन्द्रियें ॥१३-६॥
॥३६७॥ पंचप्राण इच्छा । द्वेष सुख दुःख । चेतना नि धृति । ऐसा मेळा ॥१३-७॥
॥३६८॥ तोचि जाण क्षेत्र । ह्याचा स्वभावचि । सदा बदलतो । नाही स्थिर ॥१३-८॥
॥३६९॥ ज्ञान सिद्ध होण्या । हवें अमानित्व । अहिंसाही हवी । नको दंभ ॥१३-९॥
॥३७०॥ क्षांति नि ऋजुता । भावें गुरुसेवा । पावित्र्य नि स्थैर्य । विनिग्रह ॥१३-१०॥
॥३७१॥ सद्गुणचि ज्ञान । याच्या जें उलटें । अज्ञान म्हणती । भगवंत ॥१३-११॥
॥३७२॥ जाणावेसे जें जें । ज्ञेय तया नांव । प्रकाशते तेव्हां । ज्ञान होते ॥१३-१२॥
॥३७३॥ ज्ञान सिद्ध होण्या । क्षेत्र स्वच्छ हवें । म्हणूनी सद्गुण । जोपासावे ॥१३-१३॥
॥३७४॥ प्रकृति पुरुष । दोन्ही ते अनादि । प्रकृति स्वभावें । गुणमयी ॥१३-१४॥
॥३७५॥ प्रकृतिस्थ होतां । प्रकृतिनुरूप । पुरुष भोगतो । गुण तैसे ॥१३-१५॥
॥३७६॥ भोगांत गुंतला । जीव तें पाहून । दूरच राहतो । परमात्मा ॥१३-१६॥
॥३७७॥ जीवानें धरीतां । नैतिक भूमिका । शाब्बास म्हणतो । जवळूनी ॥१३-१७॥
॥३७८॥ आर्तता जाहल्या । देव धांव घेतो । जैसे द्रौपदीस । सांवरीले ॥१३-१८॥
॥३७९॥ भूतमात्री जरी । विखुरलें वाटे । अखंड सर्वत्र । एक तत्त्व ॥१३-१९॥
॥३८०॥ सर्वान्तरी वास । करीतें जरी हें । सर्वासभोंवती । हेंचि आहे ॥१३-२०॥
॥३८१॥ कोठेही न जाई । थांबे ना कधीही । जवळीच आहे । दूर सुद्धां ॥१३-२१॥
॥३८२॥ नव्हे हा व्यत्यास । आहे प्रमेयचि । ज्यास उमगलें । धन्य झाला ॥१३-२२॥
॥३८३॥ त्यानेच ना दिले । सारेच जीवन । अर्पण करावें । त्याचें त्यास ॥१३-२३॥
॥३८४॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाचा । ऐसा पहा योग । गीतोपनिषदी । झाला सिद्ध ॥१३-२४॥

॥३८५॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ चौदाव्या । अध्यायास ॥१४-१॥
॥३८६॥ आधी तेराव्यात । म्हटले पुरुष । होतो गुणमयी । प्रकृतिस्थ ॥१४-२॥
॥३८७॥ सत्त्व रज तम । गुणांचे प्रभाव । इथे चौदाव्यात । सांगीतले ॥१४-३॥
॥३८८॥ गुण ठेवताती । पुरुषा देहात । अपुल्या प्रकारे । गुंतवूनी ॥१४-४॥
॥३८९॥ सुख आणि ज्ञान । बंधने सत्त्वाची । रजाची बंधने । राग तृष्णा ॥१४-५॥
॥३९०॥ प्रमाद आळस । निद्रा तमोगुणी । बंधने ही भूल । पाडताती ॥१४-६॥
॥३९१॥ रज आणि तम । याहूनी अधिक । जरी सत्त्वगुण । सात्त्विक तो ॥१४-७॥
॥३९२॥ तसेंच ठरतें । कोण बा राजसी । कोण बा तामसी । म्हणावा तें ॥१४-८॥
॥३९३॥ फळ तें निर्मळ । सात्त्विक गुणांचे । निष्पत्ति दुःखद । राजसाची ॥१४-९॥
॥३९४॥ तामस्यास फळ । अज्ञान म्हटलें । कनिष्ठ तें पहा । दुःखाहून ॥१४-१०॥
॥३९५॥ त्रिगुणांचा खेळ । माझाच हें ज्यास । समजलें तोच । खरा द्रष्टा ॥१४-११॥
॥३९६॥ देहधारी होणें । कारण त्रिगुणा । त्यांच्या पलीकडे । ध्यान हवें ॥१४-१२॥
॥३९७॥ ऐसे ज्ञान होतां । जन्म मृत्यू जरा । ऐसी सारी दुःखें । नष्ट होती ॥१४-१३॥
॥३९८॥ ऐसे मुक्त होणें । तेंच अमरत्व । त्रिगुणापल्याड । ध्यान हवें ॥१४-१४॥
॥३९९॥ अर्जुनाचा प्रश्न । कैषा आचाराने । त्रिगुणापल्याड । जाणें शक्य ॥१४-१५॥
॥४००॥ श्रीकृष्ण सांगती । प्रसंग येतात । सुखाचे दुःखाचे । जातातही ॥१४-१६॥
॥४०१॥ प्रसंगांचे सुद्धा । असतात गुण । त्यांना त्यांचेजागी । असो द्यावें ॥१४-१७॥
॥४०२॥ सुख वा दुःख वा । लोह कीं सुवर्ण । प्रिय कीं अप्रिय । सारे सम ॥१४-१८॥
॥४०३॥ निंदा किंवा स्तुति । मान अपमान । मित्र किंवा शत्रू । सारे सम ॥१४-१९॥
॥४०४॥ ऐशा मनोभावें । माझे ठायीं भक्ति । अविचल होतां । ब्रम्हस्थिति ॥१४-२०॥
॥४०५॥ तेंच तरी माझे । अमृत अव्यय । शाश्वत धर्माचें । अधिष्ठान ॥१४-२१॥
॥४०६॥ गीतोपनिषदी । त्रिगुणात्मभेद । विवरणारा हा । योग ऐसा ॥१४-२२॥

॥४०७॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । पंधराव्या ॥१५-१॥
॥४०८॥ अश्वत्थ वृक्षाच्या । उदाहरणाने । सांगीतले कैसे । फोफावती ॥१५-२॥
॥४०९॥ मानव जीवनी । विषयप्रवाळ । गुणही ठेवती । गुंतवूनी ॥१५-३॥
॥४१०॥ ऐशा अश्वत्थास । छाटण्या समूळ । शस्त्र तें केवळ । निःसङ्गता ॥१५-४॥
॥४११॥ वाटेतील गुंता । छाटतां दिसतो । राजमार्ग आणि । नित्यस्थान ॥१५-५॥
॥४१२॥ तैसे नित्यस्थान । लाभण्यास हवी । मानमोहशून्य । अध्यात्मता ॥१५-६॥
॥४१३॥ माझे सुद्धा जाण । तेंच स्थान नित्य । चन्द्रसूर्याविना । तेजाळतें ॥१५-७॥
॥४१४॥ माझेच अंश गा । जीवांत राहूनी । मन नि इन्द्रियें । चालवीती ॥१५-८॥
॥४१५॥ केवळ ज्ञानीच । जाणती मजसी । गुणमयी तरी । गुणातीत ॥१५-९॥
॥४१६॥ सूर्याचें चन्द्राचें । अग्नीचें जें तेज । जग उजाळतें । माझेंच तें ॥१५-१०॥
॥४१७॥ मीच सोमरस । पोषीतो औषधी । जीवांच्या देही मी । वैश्वानर ॥१५-११॥
॥४१८॥ प्राण नि अपान । समान वायूनी । पचवीतो अन्न । चतुर्विध ॥१५-१२॥
॥४१९॥ वेदाभ्यासानेही । माझे ज्ञान होते । वेद मी वेदान्त । करवीता ॥१५-१३॥
॥४२०॥ सर्वांचे हृदयीं । निविष्ट असा मी । स्मृति मी ज्ञान मी । विवेकही ॥१५-१४॥
॥४२१॥ पुरुष असतो । क्षर नि अक्षर । सर्व देहीं स्थित । क्षर तरी ॥१५-१५॥
॥४२२॥ दुसरा अक्षर । परमात्मा ऐसा । ईश्वरीय वास । लोकत्रयी ॥१५-१६॥
॥४२३॥ मी तरी उत्तम । अक्षराहूनही । पुरुषोत्तमसा । सर्वश्रुत ॥१५-१७॥
॥४२४॥ ऐसे गुह्यांमध्ये । गुह्यतम शास्त्र । जाणून होई गा । बुद्धिमंत ॥१५-१८॥
॥४२५॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । पुरुषोत्तमाचा । योग सिद्ध॥१५-१९॥

॥४२६॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ सोळाव्या । अध्यायास ॥१६-१॥
॥४२७॥ प्रथमच्या तीन । श्लोकांमध्ये यादी । मांडली सव्वीस । सद्गुणांची ॥१६-२॥
॥४२८॥ मग सांगीतले । अज्ञान मत्सर । क्रोध लोभ आणि । मद दंभ ॥१६-३॥
॥४२९॥ गुणसंपदा ही । दैवी वा आसुरी । असते बहुधा । अभिजात ॥१६-४॥
॥४३०॥ दैवी संपदेने । मोक्ष तो सुलभ । आसुरी संपदा । गुंतवीते ॥१६-५॥
॥४३१॥ आसुरी वृत्तीचे । लोक न मानती । आचारसंहिता । शुचिता वा ॥१६-६॥
॥४३२॥ आशाअपेक्षांत । सदा रममाण । भ्रष्टाचारा देती । खतपाणी ॥१६-७॥
॥४३३॥ कामभोगासाठी । अन्याय मार्गानी । द्रव्यार्जना देती । प्रोत्साहन ॥१६-८॥
॥४३४॥ आज मिळवीलें । उद्या आणीकचि । मिळवीन हीच । खुमखुमी ॥१६-९॥
॥४३५॥ आज ह्या शत्रूस । दिली खास मात । जिंकेन अजून । इतराना ॥१६-१०॥
॥४३६॥ मी तो सार्वभौम। माना ईश्वरचि । कोणाची हिम्मत । माझेपुढे ॥१६-११॥
॥४३७॥ अशांची पूजने । ढोंगे ती केवळ । गर्विष्ठपणाचा । तमाशाच ॥१६-१२॥
॥४३८॥ ऐसे कामातुर । अहंकारी क्रोधी । मनाने मजसी । हेटाळती ॥१६-१३॥
॥४३९॥ ऐशा नराधमा । हीन योनिक्रम । मिळतो सदैव । जन्मोजन्मी ॥१६-१४॥
॥४४०॥ काम क्रोध लोभ । नरकास नेती । रहावे सावध । निरंतर ॥१६-१५॥
॥४४१॥ शास्त्र विधी ह्याना । देऊनीया छाट । कामकारकशा । कर्मी रत ॥१६-१६॥
॥४४२॥ कैसेनी पावेल । सिद्धि सुख गति । कार्य नि अकार्य । ध्यान हवें ॥१६-१७॥
॥४४३॥ शास्त्रविधियुक्त । करावीत कर्मे । सतर्क सशक्त । आचरावी ॥१६-१८॥
॥४४४॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । दैवासुरभेद । विवरला ॥१६-१९॥

॥४४५॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । सतराव्या ॥१७-१॥
॥४४६॥ सोळाव्याचे अंती । श्रीकृष्ण म्हणाले । शास्त्रविधियुक्त । कर्म करी ॥१७-२॥
॥४४७॥ इथे अर्जु्नाने । प्रश्न विचारीला । जरी श्रद्धायुक्त । कर्म केले ॥१७-३॥
॥४४८॥ शास्त्रविधियुक्त । नाहीच जाहले । कैसी ती म्हणावी । कर्मनिष्ठा ॥१७-४॥
॥४४९॥ अर्जुनाने प्रश्नी । श्रद्धा आणि निष्ठा । ऐसे दोन शब्द । वापरले ॥१७-५॥
॥४५०॥ उत्तरांत कृष्ण । म्हणाले श्रद्धा ही । सात्त्विक राजसी । तामसीही ॥१७-६॥
॥४५१॥ व्यक्तीची श्रद्धा गा । सत्त्वानुरूपचि । पुरुष असतो । श्रद्धामय ॥१७-७॥
॥४५२॥ ज्याची जैसी श्रद्धा । तैसाचि तो वागे । सात्त्विक करीती । देवपूजा ॥१७-८॥
॥४५३॥ राजस पूजीती । यक्षराक्षसास । तामसी पूजीती । भूतेंप्रेतें ॥१७-९॥
॥४५४॥ शास्त्रविधिविना । घोर तपे केली । दंभ अहंकार । माजतती ॥१७-१०॥
॥४५५॥ देहांत वसतो । माझाही जो अंश । त्याचेही करीती । उच्चाटन ॥१७-११॥
॥४५६॥ आहार असतो । त्रिविध आणिक । यज्ञ तप दान । त्रिविधचि ॥१७-१२॥
॥४५७॥ सात्त्विक आहारें । आयुष्य वाढतें । बल सत्त्व सुख । वाड्गताती ॥१७-१३॥
॥४५८॥ रस्य स्निग्ध स्थिर । हृद्य ऐसी सत्त्वें । आहारीं असतां । सात्त्विक तो ॥१७-१४॥
॥४५९॥ कटू वा आंबट । खारट तिखट । दाहक कोरड्या । पदार्थांचे ॥१७-१५॥
॥४६०॥ सेवन ठरतें । राजस आहार । देती दुःख शोक । अस्वस्थता ॥१७-१६॥
॥४६१॥ तामस सेवीती । नासलें आंबलें । नीरस उच्छिष्ट । चवहीन ॥१७-१७॥
॥४६२॥ यज्ञ ते सात्त्विक । नसतां फलांची । अपेक्षा तरीही । विधियुक्त ॥१७-१८॥
॥४६३॥ राजसींचे यज्ञ । फलाशा धरून । दंभही असतो । कार्यात त्या ॥१७-१९॥
॥४६४॥ मंत्रतंत्राविना । शास्त्रविधिविना । घडतात यज्ञ । तामस्यांचे ॥१७-२०॥
॥४६५॥ तपांचे प्रकार । कायिक वाचिक । आणि मानसिक । जाणावेत ॥१७-२१॥
॥४६६॥ देव द्विज गुरु । प्राज्ञ यांची पूजा । शौच आर्जव नि । ब्रम्हचर्य ॥१७-२२॥
॥४६७॥ अहिंसा पाळणें । ऐसी सारी तपें । कायिक ठरती । लाभदायी ॥१७-२३॥
॥४६८॥ उद्वेगरहित । बोलण्याची रीत । सत्य प्रिय आणि । हितकारी ॥१७-२४॥
॥४६९॥ स्वाध्याय अभ्यास । सारे मिळूनिया । वाङ्मयीन तप । सिद्ध होते ॥१७-२५॥
॥४७०॥ मनीं प्रसन्नता । सौम्यत्व संयम । शुद्धतेने तप । मानसिक ॥१७-२६॥
॥४७१॥ त्रविध तपांचा । श्रद्धेने आचार । फलाकांक्षेविना । सात्त्विकांचा ॥१७-२७॥
॥४७२॥ राजस करीती । तपाचरण तें । व्हावा सत्कार हा । दंभ मनीं ॥१७-२८॥
॥४७३॥ तामस्यांचे तप । वेड्या कल्पनांचे । काढण्यास कांटा । शत्रूंचा वा ॥१७-२९॥
॥४७४॥ सात्त्विक करीती । दानासाठी दान । मनी न धरीती । उपकार ॥१७-३०॥
॥४७५॥ राजस्यांचे दान । उपकार मनीं । कांहीं फलाशाही । दानापोटी ॥१७-३१॥
॥४७६॥ तामस्यांचे दान । अयोग्य लोकांना । स्थान काळवेळ । अयोग्यचि ॥१७-३२॥
॥४७७॥ ब्रम्हाचा प्रसिद्ध । मंत्र ॐ तत्सत् हा । त्याचेही त्रिविध । उपचार ॥१७-३३॥
॥४७८॥ ब्रम्हवादी लोक । यज्ञतपदाना । प्रारंभ करीती । ॐ काराने ॥१७-३४॥
॥४७९॥ मुमुक्षु जनांचे । ध्यान "तत्" वरती । यज्ञी तपी दानी । फलत्यागी ॥१७-३५॥
॥४८०॥ साधुभाव ज्यांचा । त्यांची सारी कर्मे । केवळ सत्कर्मे । असतात ॥१७-३६॥
॥४८१॥ श्रद्धेविना यज्ञ। तप दान केले । इहपरलोकी । असत्य तें ॥१७-३७॥
॥४८२॥ श्रीकृष्ण अर्जुन । यांच्या संवादाने । त्रिविध श्रद्धेचे । विवेचन ॥१७-३८॥

॥४८३॥ परमात्म्याप्रति । करून वंदन । प्रारंभ अध्याया । अठराव्या ॥१८-१॥
॥४८४॥ अध्यायाप्रारंभी । अर्जुन विनवी । संन्यास नि त्याग । स्पष्ट करा ॥१८-२॥
॥४८५॥ श्रीकृष्ण म्हणाले । कामनाप्रेरित । कर्मांचा त्याग जो । संन्यास तो ॥१८-३॥
॥४८६॥ सा-याच कर्मांच्या । फलाशेचा त्याग । तोच समजावा । त्याग खरा ॥१८-४॥
॥४८७॥ कांहींचे म्हणणें । कर्मे सदोषचि । असतात तरी । त्यागावीत ॥१८-५॥
॥४८८॥ माझे मत तरी । यज्ञ तप दान । कर्में ही पावन । करणारी ॥१८-६॥
॥४८९॥ त्यागूं नयेत ती । परि कर्मीं संग । आणि त्यांचे फल । त्यागावेत ॥१८-७॥
॥४९०॥ नियत कर्मांचा । संन्यास अशक्य । तैसा प्रयत्नही । तामसी तो ॥१८-८॥
॥४९१॥ दुःखकष्टप्रद । वाटती जी कर्में । त्यागणे राजस । अर्थशून्य ॥१८-९॥
॥४९२॥ कर्में जी नियत । करणें फलाशा । त्यांची सोडूनीया । सात्त्विक तें ॥१८-१०॥
॥४९३॥ देहधारी होतां । कर्में न करीता । राहणें केवळ । अशक्य तें ॥१८-११॥
॥४९४॥ श्वासोच्छ्वास तरी। घडत असतो । कर्म तें टाळणें । अशक्यचि ॥१८-१२॥
॥४९५॥ कर्मफलत्याग । करणारा तोच । म्हटला जातसे । त्यागी खरा ॥१८-१३॥
॥४९६॥ कर्मांची फळेंही । असती अनिष्ट । इष्ट किंवा मिश्र । म्हणावीसी ॥१८-१४॥
॥४९७॥ परंतु ही दृष्टी । त्यानाच ना लागू । ज्यानी फलत्याग । नाही केला ॥१८-१५॥
॥४९८॥ कर्मसिद्धीलागी । पांच तत्त्वें पहा । कृतान्ती सांख्यानी । सांगीतली ॥१८-१६॥
॥४९९॥ अधिष्ठान कर्ता । करणें विविध । विविध चेष्टा नि । दैव ऐसी ॥१८-१७॥
॥५००॥ ऐसे असताना । कर्माचें कर्तृत्व । कर्त्याचे केवळ । कैसे होय ॥१८-१८॥
॥५०१॥ ’मी केलें’ हा भाव । नाही ज्याचे मनीं । अलिप्त ठेवीतो । बुद्धिस जो ॥१८-१९॥
॥५०२॥ त्याच्या युद्धकर्मी । कितीकही मेले । त्याचा दोष त्यास । नाही येत ॥१८-२०॥
॥५०३॥ ज्ञान ज्ञेय आणि । परिज्ञाता सारे । उद्युक्त करीती । कर्माप्रत ॥१८-२१॥
॥५०४॥ कर्माचे फलित । राहते संचित । कर्म कर्ता आणि । करणांत ॥१८-२२॥
॥५०५॥ ज्ञान कर्म कर्ता । यांचे त्रिगुणात्म । विश्लेषण घेई । समजून ॥१८-२३॥
॥५०६॥ सर्वांभूतीं भाव । एकचि अव्यय । ह्याचें ज्ञान होणें । सात्त्विक तें ॥१८-२४॥
॥५०७॥ सर्वांभूतीं भाव । वेगळाले ऐसे । ज्ञान तें राजस । समजावें ॥१८-२५॥
॥५०८॥ तत्त्वार्थहीन नि । अत्यल्प उथळ । ज्ञान तें तामसी । समजावें ॥१८-२६॥
॥५०९॥ नियत कर्माचा । आचार निःसंग । रागद्वेषाविना । सात्त्विक तें ॥१८-२७॥
॥५१०॥ कामप्रेरित वा । अहंकारयुक्त । कर्म तें राजसी । समजावें ॥१८-२८॥
॥५११॥ मोहाने प्रेरित । हिंसाक्षययुक्त । कर्म तें तामसी । समजावें ॥१८-२९॥
॥५१२॥ निःसंगवृत्तीचा । भाव अकर्त्याचा । तरी योग्य धृति । उत्साहही ॥१८-३०॥
॥५१३॥ सिद्धि कीं असिद्धि । याची नाही खंत । कर्ता तो सात्त्विक । समजावा ॥१८-३१॥
॥५१४॥ रागलोभ दावी । दृष्टी कर्मफलीं । हिंसाही करेल । राजस तो ॥१८-३२॥
॥५१५॥ कर्मायोग्य ज्ञान । कसब नसतां । हट्टी वा आळसी । खीळ पाडी ॥१८-३३॥
॥५१६॥ करी टाळाटाळ । अस्वच्छ हेतूंचा । कर्ता तो तामसी । समजावा ॥१८-३४॥
॥५१७॥ बुद्धि धृति सुख । यांचेही त्रिविध । भेद कैसे होती । ध्यानी घेई ॥१८-३५॥
॥५१८॥ कार्य तें कोणतें । कोणतें अकार्य । बुद्धि ती सात्त्विक । विवेकाची ॥१८-३६॥
॥५१९॥ कार्य-अकार्याचा । विवेक ना जाणे । बुद्धि ती राजस । समजावी ॥१८-३७॥
॥५२०॥ अधर्मास धर्म । अकार्यास कार्य । विपरीत बुद्धि । तामसी ती ॥१८-३८॥
॥५२१॥ मन-इन्द्रियांची । कर्में योगयुक्त । चालवीते धृति । सात्त्विक ती ॥१८-३९॥
॥५२२॥ धर्म-अर्थ-कामी । रमणारी धृति । कधी फलाकांक्षी । राजस ती ॥१८-४०॥
॥५२३॥ स्वप्न-शोक-भय । दुःखानी ग्रसित । धृति असमर्थ । तामसी ती ॥१८-४१॥
॥५२४॥ सुखही असते । तीन प्रकारांचे । सात्त्विक राजस । तामसही ॥१८-४२॥
॥५२५॥ आधी जणूं विष । अंती अमृतशा । सात्त्विक सुखात । प्रसन्नता ॥१८-४३॥
॥५२६॥ विषयवासना । इन्द्रियोपभोग । ह्यानी अमृतसे । वाटे आधी ॥१८-४४॥
॥५२७॥ अंती विषासम । ज्याचा परिणाम । सुख तें राजस । समजावें ॥१८-४५॥
॥५२८॥ प्रारंभापासून । मोही गुंतवून । निद्रा नि आळस । वाढवीती ॥१८-४६॥
॥५२९॥ बेताल वागणें । तेंही वाढवीती । सुखें ती तामसी । समजावी ॥१८-४७॥
॥५३०॥ ऐसे पाहूं जाता । त्रिगुणात्म भेद। जीवनाच्या सा-या । पैलूमध्ये ॥१८-४८॥
॥५३१॥ ब्राम्हण क्षत्रिय । वैश्य शूद्र संज्ञा । कर्मांची वाटणी । करण्यास ॥१८-४९॥
॥५३२॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५०॥
॥५३३॥ ब्राम्हण म्हणावें । कोणास त्यासाठी । ब्रम्हकर्मछटा । ऐशा जाण ॥१८-५१॥
॥५३४॥ शांति नि संयम । तपाचरण नि । शुद्धता आणिक । क्षमावृत्ति ॥१८-५२॥
॥५३५॥ पारदर्शकता । ज्ञानी व विज्ञानी । देवावर श्रद्धा । ब्राम्हण्य तें ॥१८-५३॥
॥५३६॥ क्षात्रतेज शौर्य । धृति नि दाक्षिण्य । युद्धातून नाही । पलायन ॥१८-५४॥
॥५३७॥ दानशूरता नि । ईश्वरीय निष्ठा । क्षत्रिय वृत्तीचे । प्रमाण हे ॥१८-५५॥
॥५३८॥ कृषि गोरक्षण । वाणिज्य वैश्याचे । सेवातत्परता । शूद्रकर्म ॥१८-५६॥
॥५३९॥ व्यक्तीचे स्वभावी । गुण जे प्रभावी । कामें त्यानुसार । त्याची हवी ॥१८-५७॥
॥५४०॥ श्रीकृष्ण सांगती । आपापल्या कामी । राहूनही सिद्धि । शक्य सर्वां ॥१८-५८॥
॥५४१॥ उद्धारास हवा । समर्पण भाव । रहावें मच्चित्त । अर्जुना गा ॥१८-५९॥
॥५४२॥ अहंकारामुळे । जरी मनी तुझ्या । युद्ध न करीन । करशील ॥१८-६०॥
॥५४३॥ प्रत्येकाचा पिंड । स्वभावानुरूप । स्वतःच्या कर्मानी । घडतसे ॥१८-६१॥
॥५४४॥ आणि सर्वाभूती । ईश्वराचा अंश । चालवीतो सारी । यंत्रे जणूं ॥१८-६२॥
॥५४५॥ त्यासी जा शरण । पार्था सर्वभावें । त्याच्या प्रसादाने । यश होतें ॥१८-६३॥
॥५४६॥ शिष्यधर्म किंवा । पौत्रधर्म सारे । सोडूनी शरण । मजसी ये ॥१८-६४॥
॥५४७॥ पापांचे क्षालन । करेन तूं नको । संशय मुळीच । मनी धरूं ॥१८-६५॥
॥५४८॥ जें जें कांही गुह्य । तुज सांगीतलें । अभक्तास नाही । सांगायाचें ॥१८-६६॥
॥५४९॥ कांही कैसे गुह्य । एकाग्र चित्ताने । ऐकून मनांत । ठसलें का ॥१८-६७॥
॥५५०॥ संशय मनींचे । निवलेसे काय । अज्ञानतिमिर । निमाला कां ॥१८-६८॥
॥५५१॥ अर्जुन म्हणाला । कबूली देतसा । संशय कसला । नाही आतां ॥१८-६९॥
॥५५२॥ मोह निरसला । तुझ्या प्रसादाने । पाळीन आदेश । तुझे सारे ॥१८-७०॥
॥५५३॥ संजय म्हणतो । श्रीकृष्ण अर्जुन । यांचा हा संवाद । रोमांचक ॥१८-७१॥
॥५५४॥ ऐकाया मिळाला । व्यासांच्या कृपेने । सद्गदित आहे । मन माझे ॥१८-७२॥
॥५५५॥ कानांत घुमतो । जणूं तो संवाद । आनंदलहरी । उसळती ॥१८-७३॥
॥५५६॥ आठवतें रूप । कृष्णाचें अद्भुत । विस्मयचकित । पुन्हां होते ॥१८-७४॥
॥५५७॥ जेथें जेथें कृष्ण । अर्जुन आहेत । तेथेंच विजय । निश्चयीच ॥१८-७५॥
॥५५८॥ गीतोपनिषदी । मोक्षसंन्यासाचा । योग अखेरचा । ऐसा सिद्ध ॥१८-७६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Friday, September 4, 2009

तृतीयो S ध्यायः | कर्मयोगो नाम |

ॐ श्री परमात्मने नमः| अथ तृतीयो S ध्यायः | कर्मयोगो नाम |

1अर्जुन उवाच
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन |
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव || १ ||
अर्जुनः उवाच, "जनार्दन, चेत् ते मता बुद्धिः कर्मणः ज्यायसी ( अस्ति ), तत् केशव, मां घोरे कर्मणि किं नियोजयसि ?
2व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे |
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो S हमाप्नुयाम् || २ ||
व्यामिश्रेण वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव | येन अहम् श्रेयः आप्नुयाम् तत् एकं निश्चित्य वद |
3
श्री भगवान उवाच
लोके S स्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ |
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् || ३ ||
श्रीभगवान् उवाच, "अनघ, अस्मिन् लोके मया पुरा द्विविधा निष्ठा प्रोक्ता - ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् |
4न कर्मणामनाराम्भात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते |
न च संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति || ४ ||
कर्मणाम् अनारम्भात् पुरुषः नैष्कर्म्यं न अश्नुते | न च संन्यसनात् एव सिद्धिं समधिगच्छति |
5न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् |
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रक्रुतिजैर्गुणै: || ५ ||
कश्चित् जातु क्षणं अपि अकर्मकृत् न तिष्ठति हि | सर्वः प्रक्रुतिजै: गुणै: अवशः हि | कर्म (तु) कार्यते एव |

यह पाँचवा श्लोक ठीक अन्वय बनानेके लिए बहुतही आव्हानात्मक है |
'प्रक्रुतिजै: गुणै: कर्म कार्यते' यह वाक्यांश कर्मणि प्रयोगमें है |
कर्तरीमें इसका रूप 'प्रक्रुतिजा: गुणाः कर्म कुर्वन्ति' यह होगा |
लेकिन 'सर्वः' शब्द पुल्लिंगी प्रथमा विभक्तीका है | दूसरा कोई भी शब्द पुल्लिंगी नहीं है |
इसलिए वह अन्य किसीभी शब्दों के साथ मेल नहीं खाता | कुल मिलाकर व्याकरण दृष्टीसे समाधानकारक अन्वय नहीं बनता |
6कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् |
इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते || ६ ||
यः विमूढात्मा कर्मेन्द्रियाणि संयम्य मनसा इन्द्रियार्थान् स्मरन् आस्ते सः मिथ्याचारः उच्यते |
7यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभते S र्जुन |
कर्मेन्द्रियै: कर्मयोगमसक्तः स विशिष्यते || ७ ||
अर्जुन, यः तु इन्द्रियाणि मनसा नियम्य असक्तः कर्मेन्द्रियै: कर्मयोगं आरभते सः विशिष्यते |
8
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: |
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण: || ८ ||
त्वं नियतं कर्म कुरु | अकर्मण: कर्म ज्यायः हि | हि अकर्मण: ते शरीरयात्रा अपि न प्रसिद्ध्येत् |
9यज्ञार्थात्कर्मणो S न्यत्र लोको S यं कर्मबन्धनः |
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसन्ग: समाचर || ९ ||
अन्वय १ - यज्ञार्थात्कर्मण: (लोकः) अन्यत्र, अयं लोकः कर्मबन्धनः | तदर्थं कौन्तेय मुक्तसन्ग: कर्म समाचर |
अन्वय २ - अन्यत्र यज्ञार्थात् कर्मणः अयं लोकः कर्मबन्धनः | तदर्थं कौन्तेय मुक्तसन्ग: कर्म समाचर |

संधिविग्रह अलग तरहसे करनेसे या अन्वय भी अलग तरहसे करनेसे भावार्थमे काफी फरक आता है |
अलग अलग लोग गीताका अलग अलग अर्थ पेश करते हैं इसका यह एक महत्त्वपूर्ण कारण है |
10सहयज्ञा: प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः |
अनेन प्रसविश्यध्वं एष वोऽस्त्विष्टकामधुक् || १० ||
सहयज्ञा: प्रजाः सृष्ट्वा प्रजापतिः पुरा उवाच, "अनेन प्रसविश्यध्वं | एषः वः इष्टकामधुक् अस्तु |"
11देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः |
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ || ११ ||
अनेन देवाः भावयत, ते देवाः वः भावयन्तु, (एवं) परस्परं भावयन्तः परं श्रेयः अवाप्स्यथ |
12इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः |
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः || १२ ||
यज्ञभाविताः देवाः वः इष्टान् भोगान् हि दास्यन्ते | तैः दत्तान् (भोगान्) यः एभ्यः अप्रदाय भुंक्ते सः स्तेनः एव |
13यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै: |
भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् || १३ ||
यज्ञशिष्टाशिनः सन्तः सर्वकिल्बिषै: मुच्यन्ते | ये आत्मकारणात् पचन्ति, ते तु अघं पापाः भुंजते |
14अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भव: |
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः || १४ ||
भूतानि अन्नात् भवन्ति, पर्जन्यात् अन्नसंभवः (भवति) | यज्ञात् पर्जन्यः भवति, यज्ञः (तु) कर्मसमुद्भवः (भवति) |
15कर्म ब्रम्होद्भवं विद्धि ब्रम्हाक्षरसमुद्भवं |
तस्मात्सर्वगतं ब्रम्ह नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं || १५ ||
कर्म ब्रम्होद्भवं विद्धि, ब्रम्ह अक्षरसमुद्भवम् | तस्मात् सर्वगतं ब्रम्ह नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् |
16एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयातीह यः |
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति || १६ ||
पार्थ, यः एवं प्रवर्तितं चक्रं इह न अनुवर्तति, सः अघायुः इन्द्रियारामः मोघं जीवति |
17यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मत्रुप्तश्च मानवः |
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यम् न विद्यते || १७ ||
यः तु मानवः आत्मतृप्तः एव आत्मरतिः आत्मनि एव संतुष्टः च स्यात्, तस्य कार्यम् न विद्यते |
18नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन |
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः || १८ ||
इह तस्य कृतेन कश्चन: अर्थः न, न अकृतेन (कश्चन: अर्थः) | अस्य च सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न |
19
तस्मादसक्तः सततं कार्यम् कर्म समाचर |
असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः || १९ ||
तस्मात् सततं कार्यम् कर्म असक्तः समाचर | असक्तः कर्म आचरन् पूरुषः हि परं आप्नोति |
20
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः |
लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि || २० ||
जनकादयः कर्मणा एव संसिद्धिम् आस्थिताः | सम्पश्यन् (त्वं) लोकसन्ग्रहम् अपि कर्तुम् अर्हसि एव |
21यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः |
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते || २१ ||
श्रेष्ठः यद् यद् आचरति तद् तद् एव इतरः जनः | सः यत् प्रमाणं कुरुते, लोकः तद् अनुवर्तते |
22
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन |
नानवाप्तमवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि || २२ ||
पार्थ, मे त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यं न अस्ति | न (किंचन) अनवाप्तं, (न किंचन) अवाप्तव्यम् (अस्ति) | कर्मणि च वर्ते एव |
23यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रित: |
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः || २३ ||
पार्थ, यदि अहम् जातु कर्मणि अतन्द्रितः न वर्तेयं, सर्वशः मनुष्याः मम वर्त्मा अनुवर्तन्ते |
24उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम् कर्म चेदहम् |
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः || २४ ||
चेद् अहम् कर्म न कुर्याम्, इमे लोकाः उत्सीदेयुः, (अहम्) संकरस्य कर्ता स्याम्, इमाः प्रजाः उपहन्याम् च |
25सक्ताः कर्मण्यविद्वान्सो यथा कुर्वन्ति भारत |
कुर्याद्विद्वान्स्तथासक्तस्चिकिर्षुर्लोकसंग्रहम || २५ ||
भारत, कर्मणि सक्ताः अविद्वांसः यथा कुर्वन्ति, तथा असक्तः लोकसंग्रहम् चिकिर्षु: विद्वान् कुर्यात् |
26न बुद्धिभेदं जनयेदज्ञानाम् कर्मसंगिनाम् |
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् || २६ ||
अज्ञानाम् कर्मसंगिनाम् बुद्धिभेदं न जनयेत् | युक्तः समाचरन् विद्वान् सर्वकर्माणि जोषयेत् |
27प्रकृतेः क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः |
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते || २७ ||
सर्वशः कर्माणि प्रकृतेः गुणै: क्रियमाणानि | अहंकारविमूढात्मा ' अहम् कर्ता ' इति मन्यते |
28तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयो: |
गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते || २८ ||
महाबाहो, गुणकर्मविभागयो: तत्त्ववित् तु ' गुणाः गुणेषु वर्तन्ते ' इति मत्वा न सज्जते |
29प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु |
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् || २९ ||
प्रकृतेः गुणसम्मूढाः गुणकर्मसु सज्जन्ते | तान् अकृत्स्नविदः मन्दान् कृत्स्नवित् न विचालयेत् |
30मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |
निराशीर्निर्ममो भूत्वा युद्ध्यस्व विगतज्वरः || ३० ||
अध्यात्मचेतसा सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य निराशीः निर्ममः भूत्वा विगतज्वरः युद्ध्यस्व |
31ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः |
श्रद्धावंतो S नसूयन्तो मुच्यन्ते ते S पि कर्मभिः || ३१ ||
ये मानवाः मे इदं मतं नित्यं अनुतिष्ठन्ति, ते श्रद्धावन्तः अनसूयन्तः कर्मभिः अपि मुच्यन्ते |
32
ये त्वेतद्भ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् |
सर्वज्ञानविमूढान्स्तान्विद्धि नष्टानचेतस: || ३२ ||
ये तु अभ्यसूयंत: मे एतद् मतम् न अनुतिष्ठन्ति, तान् अचेतसः सर्वज्ञानविमूढान् नष्टान् विद्धि |
33
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि |
प्रकृतिम् यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति || ३३ ||
ज्ञानवान् अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते | भूतानि प्रकृतिम् (एव) यान्ति | निग्रहः किं करिष्यति |
34
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ |
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ || ३४ ||
इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ | तयोः वशं न आगच्छेत् | तौ अस्य परिपन्थिनौ हि |
35
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः || ३५ ||
परधर्मात् स्वनुष्ठितात् विगुणः (अपि) स्वधर्मः श्रेयः | स्वधर्मे निधनं श्रेयः | परधर्मः (तु) भयावहः |
36
अर्जुन उवाच |
अथ केन प्रयुक्तो S यम् पापं चरति पूरुषः |
अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः || ३६ ||
अर्जुनः उवाच, "वार्ष्णेय, अथ केन प्रयुक्तः अयं पूरुषः अनिच्छन् अपि बलात् नियोजितः इव पापं चरति |
37
श्रीभगवान् उवाच |
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विध्येनं इह वैरिणम् || ३७ ||
श्रीभगवान् उवाच, "रजोगुणसमुद्भवः एषः कामः एषः क्रोधः महाशनः महापाप्मा | इह एनं वैरिणम् विद्धि |
38
धूमेनाव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च |
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदामावृतम् || ३८ ||
यथा वन्हिः धूमेन, आदर्शः च मलेन आव्रियते, यथा उल्बेन गर्भः आवृतः तथा तेन इदं आवृतम् |
39
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा |
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च || ३९ ||
कौन्तेय, ज्ञानिनः नित्यवैरिणा एतेन कामरूपेण दुष्पूरेण अनलेन च ज्ञानम् आवृतम् |
40
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते |
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् || ४० ||
इन्द्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानं उच्यते | एषः ज्ञानम् आवृत्य एतैः देहिनं विमोहयति |
41
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ |
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् || ४१ ||
भरतर्षभ, तस्मात् त्वं आदौ इन्द्रियाणि नियम्य एनं ज्ञानविज्ञाननाशनम् पाप्मानं प्रजहि हि |
42
इन्द्रियाणि पराण्याहु: इन्द्रियेभ्यः परं मनः |
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः || ४२ ||
(विद्वंतः) आहुः यत्, इन्द्रियाणि पराणि, इन्द्रियेभ्यः मनः परं, बुद्धिः तु मनसः परा, सः तु बुद्धेः परतः |
43
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा सन्स्तभ्यात्मानमात्मना |
जहिः शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् || ४३ ||
महाबाहो, एवं बुद्धेः परं बुद्ध्वा, आत्मानम् आत्मना संस्तभ्य दुरासदम् कामरूपं शत्रुं जहि |

ॐ तत्सत् |
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रम्हविद्यायाम् योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
कर्मयोगो नाम तृतीयो S ध्यायः |

चतुर्थो S ध्यायः | ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम |

अथ चतुर्थो S ध्यायः | ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम |

1
श्री भगवान उवाच |
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे S ब्रवीत् || १ ||
इमं अव्ययं योगं अहं विवस्वते प्रोक्तवान् | विवस्वान् मनवे प्राह | मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत् |
2एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः |
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप || २ ||
परंतप, एवं राजर्षयः परम्पराप्राप्तम् इमं (योगं) विदुः | सः योगः इह महता कालेन नष्टः |

पहले वाक्यके अन्वयमें शब्दोंका क्रम बदलनेसे अलग अलग भावार्थ बनते हैं, जैसे -
एवं इमं परम्पराप्राप्तम् (योगं) राजर्षयः विदुः | या - एवं राजर्षयः इमं परम्पराप्राप्तम् (योगं) विदुः |
3स एवायं मया ते S द्य योगः प्रोक्तः पुरातनः |
भक्तो S सि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् || ३ ||
सः एव पुरातनः योगः मया अद्य अयं ते प्रोक्तः | मे भक्तः सखा च असि इति हि एतद् उत्तमं रहस्यं (प्रोक्तं) |
4
अर्जुन उवाच |
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः |
कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति || ४ ||
अर्जुनः उवाच, "भवतः जन्म अपरं, विवस्वतः जन्म (तु) परम् | एतद् (रहस्यं) आदौ त्वं प्रोक्तवान् इति कथं विजानीयाम् |
5
श्री भगवान उवाच |
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन |
तान्यहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप || ५ ||
अर्जुन, मे तव च बहूनि जन्मानि व्यतीतानि | परंतप, अहम् तानि सर्वाणि वेद, त्वं न वेत्थ |
6
अजो S पि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरो S पि सन् |
प्रकृतिम् स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया || ६ ||
अजः अव्ययात्मा अपि सन् भूतानां ईश्वरः अपि सन्, स्वां प्रकृतिम् अधिष्ठाय आत्ममायया संभवामि |
7यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् || ७ ||
भारत, यदा यदा हि धर्मस्यग्लानिः भवति, अधर्मस्य अभ्युत्थानं ( च भवति ) तदा अहम् आत्मानं सृजामि |
8परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे || ८ ||
साधूनां परित्राणाय दुष्कृताम् विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय ( च अहम् ) युगे युगे संभवामि |
9जन्म कर्म च मे दिव्यं एवं यो वेत्ति तत्त्वतः |
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो S र्जुन || ९ ||
अर्जुन, मे जन्म कर्म च दिव्यं, एवं यः तत्त्वतः वेत्ति, सः देहं त्यक्त्वा पुनः जन्म न एति, (सः) माम् एति |
10वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः |
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः || १० ||
वीतरागभयक्रोधाः, मन्मया:, मां उपाश्रिताः, ज्ञानतपसा पूताः, बहवः मद्भावं आगताः |
11ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् |
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः || ११ ||
ये मां यथा प्रपद्यन्ते तान् अहम् तथा एव भजामि | पार्थ, मनुष्याः सर्वशः मम वर्त्मा अनुवर्तन्ते |
12कान्क्षन्त: कर्मणाम् सिद्धिं यजन्त इह देवताः |
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा || १२ ||
इह कर्मणाम् सिद्धिं कान्क्षन्त: देवताः यजन्ते | मानुषे लोके कर्मजा सिद्धिः क्षिप्रं हि भवति |
13चातुर्वर्ण्यम् मया स्रुष्टम् गुणकर्मविभागशः |
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् || १३ ||
मया गुणकर्मविभागशः चातुर्वर्ण्यम् स्रुष्टम् | अव्ययं मां तस्य कर्तारं अकर्तारं अपि विद्धि |
14न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा |
इति मां यो S भिजानाती कर्मभिर्न स बध्यते || १४ ||
"कर्माणि मां न लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा" इति यः मां अभिजानाति, सः कर्मभिः न बध्यते |
15एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षिभिः |
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् || १५ ||
पूर्वैः मुमुक्षिभिः अपि कर्म एवं ज्ञात्वा (एव) कृतम् | तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं एव कर्म कुरु |
16किं कर्म किमकर्मेति कवयो S प्यत्र मोहिताः |
तत्ते कर्म प्रविक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसे S शुभात् || १६ ||
" किं कर्म किं अकर्म " इति अत्र कवयः अपि मोहिताः | ते तत् कर्म प्रविक्ष्यामि, यत् ज्ञात्वा अशुभात् मोक्ष्यसे |
17कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः |
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः || १७ ||
कर्मणः गतिः गहना, हि कर्मणः अपि बोद्धव्यं, विकर्मणः च बोद्धव्यं, अकर्मणः च बोद्धव्यम् |
18कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः |
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् || १८ ||
यः कर्मणि अकर्म पश्येत्, यः च अकर्मणि कर्म (पश्येत्), सः मनुष्येषु बुद्धिमान्, कृत्स्नकर्मकृत् (अपि) सः युक्तः |
19यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः |
ज्ञानाग्निदग्धकर्माणम् तमाहुः पण्डितम् बुधाः || १९ ||
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः, तं ज्ञानाग्निदग्धकर्माणम् बुधाः पण्डितम् आहुः |
20त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः |
कर्मण्यभिप्रवृत्तो S पि नैव किंचित्करोति सः || २० ||
कर्मफलासंगं त्यक्त्वा नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि सः किंचित् एव न करोति |
21निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः |
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् || २१ ||
निराशी:, यतचित्तात्मा, त्यक्तसर्वपरिग्रहः, केवलं शारीरं कर्म कुर्वन्, किल्बिषम् न आप्नोति |
22यद्रुच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः |
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते || २२ ||
यद्रुच्छालाभसन्तुष्टः, द्वंद्वातीतः, विमत्सरः, सिद्धौ असिद्धौ च समः कृत्वा अपि न निबध्यते |
23गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः |
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते || २३ ||
गतसंगस्य, मुक्तस्य, ज्ञानावस्थितचेतसः, यज्ञाय आचरतः समग्रं कर्म प्रविलीयते |
24ब्रम्हार्पणम् ब्रम्हहविर्ब्रम्हाग्नौ ब्रम्हणा हुतम् |
ब्रम्हैव तेन गन्तव्यं ब्रम्हकर्मसमाधिना || २४ ||
ब्रम्हणा ब्रम्हहविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हार्पणम् हुतम् | तेन ब्रम्हकर्मसमाधिना ब्रम्ह एव गन्तव्यम् |
25दैवमेवापरे यज्ञम् योगिनः पर्युपासते |
ब्रम्हाग्नावपरे यज्ञम् यज्ञेनैवोपजिव्हति || २५ ||
अपरे योगिनः दैवं यज्ञम् एव पर्युपासते | अपरे ब्रम्हाग्नौ यज्ञम् यज्ञेन एव उपजिव्हति |
26श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुव्हति |
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुव्हति || २६ ||
अन्ये श्रोत्रादीनि इन्द्रियाणि संयमाग्निषु जुव्हति | अन्ये शब्दादीनि विषयानि इन्द्रियाग्निषु जुव्हति |
27सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे |
आत्मसंयमयोगाग्नौ जुव्हति ज्ञानदीपिते || २७ ||
अपरे सर्वाणि इन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि च ज्ञानदीपिते आत्मसंयमयोगाग्नौ जुव्हति |
28द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे |
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः || २८ ||
तथा अपरे द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः स्वाध्यायज्ञानयज्ञाः च संशितव्रताः यतयः |
29अपाने जुव्हति प्राणं प्राणे S पानं तथापरे |
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः || २९ ||
अपरे प्राणायामपरायणाः प्राणापानगती रुद्ध्वा प्राणं अपाने जुव्हति, तथा अपानं प्राणे (जुव्हति) |
30अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुव्हति |
सर्वे S प्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः || ३० ||
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुव्हति | एते सर्वे अपि यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः |
31यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रम्हसनातनम् |
नायं लोको S स्त्ययज्ञस्य कुतो S न्यः कुरुसत्तम || ३१ ||
यज्ञशिष्टामृतभुजः ब्रम्हसनातनम् यान्ति | कुरुसत्तम, अयज्ञस्य अयं लोकः न अस्ति, कुतः अन्यः |
32एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रम्हणो मुखे |
कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे || ३२ ||
एवं ब्रम्हणः मुखे बहुविधाः यज्ञाः वितताः | तान् सर्वान् कर्मजान् विद्धि | एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे |
33श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परंतप |
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते || ३३ ||
परंतप, द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञः श्रेयान् | पार्थ, सर्वं अखिलं कर्म ज्ञाने परिसमाप्यते |
34तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः || ३४ ||
तत् प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धि | ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ते ज्ञानम् उपदेक्ष्यन्ति |

शिर्डी के साईबाबा ने दूसरे चरण में अवग्रह लेनेका सुझाव दिया |
अवग्रह लेनेसे दूसरा चरण " उपदेक्ष्यन्ति ते S ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः | " ऐसा होगा |
और तब अन्वय बनेगा " ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ते अज्ञानम् उपदेक्ष्यन्ति |"
इस अन्वयका भावार्थ पहले अन्वयसे एकदम उलटा हो जाता है |
लेकिन इसका समर्थन भी और स्तोत्रोमे मिलता है | जैसे, श्री दक्षिणामूर्ती के स्तोत्र में गुरू की व्याख्या ऐसी बतायी है |
गुकारस्त्वन्धकारो वै रुकारस्तन्निवर्तकः |
अन्धकारनिवर्तित्वात् गुरुरित्यभिधीयते ||
साईबाबाने दिया हुआ सुझाव गुरूकी इस व्याख्यासे कितना मेल खाता है!! महंतों की यही तो महत्ता है!!
35यज्ज्ञात्वा न पुनर्मोहं एवं यास्यसि पाण्डव |
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथा मयि || ३५ ||
यत् ज्ञात्वा, पाण्डव, एवं मोहम पुनः न यास्यसि | येन अशेषेण भूतानि यथा मयि द्रक्ष्यसि (तथा) आत्मनि (द्रक्ष्यसि) |

यह श्लोक और इसका अन्वय स्वतंत्र वाक्य नहीं है | ये वाक्यांश हैं |
इन वाक्यांशोका सम्बन्ध ३४ वे श्लोक के " तत् विद्धि " से है | इस प्रकारसे ये दोनों श्लोक मिलकर एक वाक्य बनता है |
36अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः |
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि || ३६ ||
सर्वेभ्यः पापेभ्यः अपि पापकृत्तमः असि चेत्, ज्ञानप्लवेन एव सर्वं वृजिनं सन्तरिष्यसि |
37यथैधान्सि समिद्धो S ग्निर्भस्मसात्कुरुते S र्जुन |
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा || ३७ ||
अर्जुन, यथा समिद्धः अग्निः एधान्सि भस्मसात् कुरुते, तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते |
38न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति || ३८ ||
ज्ञानेन सदृशं पवित्रं इह न हि विद्यते | योगसंसिद्धः कालेन स्वयं तत् आत्मनि विन्दति |
39श्रद्धावांल्लभते ज्ञानम् तत्परः संयतेन्द्रियः |
ज्ञानम् लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति || ३९ ||
श्रद्धावान् तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम् लभते | ज्ञानम् लब्ध्वा अचिरेण परां शान्तिम् अधिगच्छति |
40अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति |
नायं लोको S अस्ति न परो न सुखं संशयात्मनः || ४० ||
अज्ञः च अश्रद्दधानः च संशयात्मा विनश्यति | संशयात्मनः न अयं लोकः अस्ति, न परः, न सुखम् |
41योगसन्यस्तकर्माणं ज्ञानसन्च्छिन्नसंशयम् |
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय || ४१ ||
धनञ्जय, योगसन्यस्तकर्माणं ज्ञानसन्च्छिन्नसंशयम् आत्मवन्तं कर्माणि न निबध्नन्ति |
42तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः |
छित्वैनम् संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत || ४२ ||
भारत, तस्मात् एनं हृत्स्थं अज्ञानसंभूतं आत्मनः संशयं ज्ञानासिना छित्वा योगं आतिष्ठ उत्तिष्ठ |

ॐ तत्सत् |
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रम्हविद्यायाम् योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थो S ध्यायः |

Thursday, September 3, 2009

प्रथमोऽध्यायः | अर्जुनविषादयोगः ।

1||अथ श्रीमद्भगवद्गीता ||||अथ श्रीमद्भगवद्गीता ||
2||ॐ श्रीपरमात्मने नमः || ||ॐ श्रीपरमात्मने नमः ||
3अथ प्रथमोऽध्यायः | अर्जुनविषादयोगः ।अथ प्रथमोऽध्यायः | अर्जुनविषादयोगः ।
4
धृतराष्ट्र उवाच |
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ||१||
धृतराष्ट्रः उवाच, "सञ्जय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एव समवेताः युयुत्सवः मामकाः पाण्डवाः च किं अकुर्वत ?
5
सञ्जय उवाच |
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ||२||
सञ्जयः उवाच, "पाण्डवानीकं तु व्यूढं दृष्ट्वा राजा दुर्योधनः तदा आचार्यं उपसंगम्य वचनं अब्रवीत् |
6
पश्यैतां पाण्डुपुत्राणां आचार्य महतीं चमूम् |
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ||३||
(दुर्योधनः उवाच), "आचार्य, एतां तव धीमता शिष्येण द्रुपदपुत्रेण व्यूढां पाण्डुपुत्राणां महतीं चमूम् पश्य
7
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि |
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ||४||
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् |
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ||५||
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् |
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ||६||
अत्र युधि शूराः महेष्वासाः भीमार्जुनसमाः युयुधानः विराटः च महारथः द्रुपदः च धृष्टकेतुः चेकितानः वीर्यवान् काशिराजः च पुरुजित् कुन्तिभोजः च नरपुंगवः शैब्यः च युधामन्युः च विक्रान्तः वीर्यवान् उत्तमौजाः च सौभद्रः द्रौपदेयाः च सर्वे एव महारथाः (सन्ति) |
8
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम |
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ||७||
द्विजोत्तम, ये तु अस्माकं विशिष्टाः मम सैन्यस्य नायकाः तान् निबोध । ते संज्ञार्थं तान् ब्रवीमि |
9
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः |
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ||८||
भवान् भीष्मः च कर्णः च कृपः च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णः च तथा सोमदत्तिः च (सर्वे) एव (अस्माकं विशिष्टाः) |
10
अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः |
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ||९||
अन्ये च बहवः शूराः नानाशस्त्रप्रहरणाः युद्धविशारदाः सर्वे मदर्थे त्यक्तजीविताः (सन्ति) |
11
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् |
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ||१०||
तत् अस्माकं भीष्माभिरक्षितम् बलं अपर्याप्तं अस्ति । एतेषां तु इदं भीमाभिरक्षितम् बलं पर्याप्तम् (एव) |
12
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः |
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ||११||
सर्वेषु च अयनेषु यथाभागं अवस्थिताः भवन्तः सर्वे एव भीष्मं एव अभिरक्षन्तु हि |
13
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः |
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ||१२||
(सञ्जयः उवाच), "तस्य हर्षं सञ्जनयन् प्रतापवान् कुरुवृद्धः पितामहः उच्चैः विनद्य सिंहनादं शङ्खं दध्मौ |
14
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः |
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ||१३||
ततः शङ्खाः च भेर्यः पणवानकगोमुखाः च सहसा एव अभ्यहन्यन्त । सः शब्दः तुमुलः अभवत् |
15
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ |
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ||१४||
ततः श्वेतैः हयैः युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवः च दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः एव |
16
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः |
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ||१५||
हृषीकेशः पाञ्चजन्यं (दध्मौ) धनञ्जयः देवदत्तं (दध्मौ) वृकोदरः भीमकर्मा महाशङ्खं पौण्ड्रं दध्मौ |
17
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः |
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ||१६||
कुन्तीपुत्रः राजा युधिष्ठिरः अनन्तविजयं (दध्मौ) । नकुलः सहदेवः च सुघोषमणिपुष्पकौ (दध्मतुः) |
18
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः |
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ||१७||
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते |
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ||१८||
पृथिवीपते, परमेष्वासः काश्यः च महारथः शिखण्डी च धृष्टद्युम्नः विराटः च अपराजितः सात्यकिः च द्रुपदः द्रौपदेयाः च महाबाहुः सौभद्रः च सर्वशः पृथक् पृथक् शङ्खान् दध्मुः
19
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् |
नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन् ||१९||
नभः च पृथिवीं च तुमुलः व्यनुनादयन् सः धार्तराष्ट्राणां घोषः हृदयानि व्यदारयत् एव
20
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः |
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ||२०||
हृषीकेशं तदा वाक्यं इदमाह महीपते |
महीपते, अथ धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा शस्त्रसम्पाते प्रवृत्ते तदा धनुः उद्यम्य कपिध्वजः पाण्डवः हृषीकेशं इदं वाक्यं आह |
21
अर्जुन उवाच |
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ||२१||
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् |
कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे ||२२||
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः |
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः ||२३||
अर्जुनः उवाच, "अच्युत मे रथं उभयोः सेनयोः मध्ये (तावत्) स्थापय यावत् अहं अवस्थितान् एतान् योद्धुकामान् निरीक्षे । अस्मिन् रणसमुद्यमे कैः सह मया योद्धव्यम् (तत् अहं निरीक्षे) । दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य युद्धे प्रियचिकीर्षवः ये एते अत्र समागताः तान् योत्स्यमानान् अहं अवेक्षे |
22
सञ्जय उवाच |
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत |
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ||२४||
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् |
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान्कुरूनिति ||२५||
सञ्जयः उवाच, "भारत, गुडाकेशेन एवं उक्तः हृषीकेशः रथोत्तमम् उभयोः सेनयोः मध्ये सर्वेषां महीक्षिताम् भीष्मद्रोणप्रमुखतः च स्थापयित्वा उवाच "पार्थ, एतान् समवेतान् कुरून् पश्य |
23
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितॄनथ पितामहान् |
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन् पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ||२६||
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि |
पार्थः तत्र उभयोः अपि सेनयोः स्थितान् पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा श्वशुरान् सुहृदः च एव अपश्यत् |
24
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ||२७||
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् |
(तत्र) अवस्थितान् तान् सर्वान् बन्धून् समीक्ष्य परया कृपया आविष्टः सः विषीदन् कौन्तेयः इदं अब्रवीत् |
25
अर्जुन उवाच |
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ||२८||
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति |
अर्जुनः उवाच, "कृष्ण, इमं स्वजनं युयुत्सुं समुपस्थितम् दृष्ट्वा मम गात्राणि सीदन्ति मुखं परिशुष्यति च |
26
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||२९||
मे शरीरे वेपथुः च रोमहर्षः च जायते |
27
गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते |
गाण्डीवं हस्तात् स्रंसते एव त्वक् परिदह्यते च |
28
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ||३०||
मे मनः च भ्रमति इव, अवस्थातुं च न शक्नोमि |
29
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव |
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ||३१||
केशव, विपरीतानि निमित्तानि पश्यामि च, आहवे स्वजनं हत्वा श्रेयः च न अनुपश्यामि |
30
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च |
कृष्ण, न विजयं काङ्क्षे न च राज्यं सुखानि च |
31
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ||३२||
गोविन्द किं नः राज्येन किं भोगैः जीवितेन वा |
32
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च |
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ||३३||
आचार्याः पितरः पुत्रास् तथैव च पितामहाः |
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ||३४||
येषां अर्थे नः राज्यं काङ्क्षितं भोगाः सुखानि च (काङ्क्षितानि) ते इमे प्राणान् धनानि च त्यक्त्वा युद्धे अवस्थिताः आचार्याः पितरः पुत्राः तथा पितामहाः च मातुलाः श्वशुराः पौत्राः तथा श्यालाः सम्बन्धिनः एव |
33
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन |
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ||३५||
मधुसूदन, घ्नतः अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः अपि किं नु महीकृते (अपि) एतान् हन्तुं न इच्छामि |
34
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन |
पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ||३६||
अन्वयः - जनार्दन, धार्तराष्ट्रान् निहत्य नः का प्रीतिः स्यात् ? एतान् आततायिनः हत्वा अस्मान् पापं एव आश्रयेत् ।
35
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् |
अन्वयः - तस्मात् वयं स्वबान्धवान् धार्तराष्ट्रान् हन्तुं न अर्हाः ।
36
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ||३७||
हि स्वजनं हत्वा कथं सुखिनः स्याम, माधव ?
39
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः |
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ||३८||
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् |
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ||३९||
जनार्दन, यद्यपि लोभोपहतचेतसः एते कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे पातकम् च न पश्यन्ति, कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः अस्माभिः अस्मात् पापात् निवर्तितुं कथं न ज्ञेयम् ?
40
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः |
कुलक्षये सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति ।
41
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत ||४०||
धर्मे नष्टे कृत्स्नम् कुलं अधर्मः अभिभवति उत ।
42
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः |
कृष्ण, अधर्माभिभवात् कुलस्त्रियः प्रदुष्यन्ति ।
43
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ||४१||
वार्ष्णेय, स्त्रीषु दुष्टासु वर्णसङ्करः जायते ।
44
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च |
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ||४२||
सङ्करः च कुलस्य कुलघ्नानां नरकाय एव । हि एषां लुप्तपिण्डोदकक्रियाः पितरः पतन्ति (एव) ।
45
दोषैरेतैः कुलघ्नानाम् वर्णसङ्करकारकैः |
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ||४३||
कुलघ्नानाम् एतैः वर्णसङ्करकारकैः दोषैः शाश्वताः कुलधर्माः जातिधर्माः च उत्साद्यन्ते ।
46
उत्सन्नकुलधर्माणाम् मनुष्याणां जनार्दन |
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ||४४||
जनार्दन, उत्सन्नकुलधर्माणाम् मनुष्याणां नरके अनियतं वासः भवति इति अनुशुश्रुम ।
47
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् |
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ||४५||
अहो बत, राज्यसुखलोभेन स्वजनं हन्तुं उद्यताः वयम् महत् पापं कर्तुं व्यवसिताः ।
48
यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः |
धार्तराष्ट्रा रणे हन्युस् तन्मे क्षेमतरं भवेत् ||४६||
यदि शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे मां अशस्त्रं अप्रतिकारं हन्युः तत् मे क्षेमतरं भवेत् ।
49
सञ्जय उवाच |
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् |
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ||४७||
सञ्जयः उवाच, "शोकसंविग्नमानसः अर्जुनः एवं उक्त्वा सशरं चापं विसृज्य सङ्ख्ये रथोपस्थः उपाविशत् ।
ॐ तत्सत् ।
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
अर्जुनविषादयोगो नाम
प्रथमोऽध्यायः ।


Friday, August 28, 2009

अष्टादशोऽध्यायः | मोक्षसंन्यासयोगः |

अथाष्टादशोऽध्यायः | मोक्षसंन्यासयोगः |
अर्जुन उवाच |
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् |
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ||१८-१||

अन्वयः - महाबाहो केशिनिषूदन हृषीकेश, संन्यासस्य त्यागस्य च तत्त्वं पृथक् वेदितुं इच्छामि ।

श्रीभगवानुवाच |
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः |
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ||१८-२||

अन्वयः - कवयः काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं विदुः । विचक्षणाः सर्वकर्मफलात्यागं त्यागं प्राहुः ।

त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः |
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ||१८-३||

अन्वयः - एके मनीषिणः कर्म दोषवत् इति त्याज्यं प्राहुः । अपरे च यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं इति (प्राहुः) ।

निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम |
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ||१८-४||

अन्वयः - भरतसत्तम, तत्र मे निश्चयं त्यागे शृणु । हि, पुरुषव्याघ्र, त्यागः त्रिविधः सम्प्रकीर्तितः ।

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् |
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ||१८-५||

अन्वयः - यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं (अपि तु) तत् कार्यं एव । यज्ञः दानं तपः च मनीषिणां पावनानि एव ।

एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च |
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ||१८-६||

अन्वयः - पार्थ, एतानि अपि तु कर्माणि सङ्गं फलानि च त्यक्त्वा कर्तव्यानि इति मे निश्चितं उत्तमं मतम् ।

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते |
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ||१८-७||

अन्वयः - नियतस्य कर्मणः संन्यासः न उपपद्यते । मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः ।

दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् |
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ||१८-८||

अन्वयः - यत् दुःखं इति एव कायक्लेशभयात् कर्म त्यजेत्, सः राजसं त्यागं कृत्वा त्यागफलं न लभेत् एव ।

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन |
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ||१८-९||

अन्वयः - अर्जुन, यत् नियतं कर्म कार्यं एव इति सङ्गं फलं च त्यक्त्वा क्रियते एव सः त्यागः सात्विकः मतः ।

न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते |
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ||१८-१०||

अन्वयः - अकुशलं कर्म न द्वेष्टि । (एतत्) कुशले न अनुषज्जते । सत्वसमाविष्टः मेधावी छिन्नसंशयः (एव) त्यागी (उच्यते) ।

न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः |
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ||१८-११||

अन्वयः - हि देहभृता कर्माणि अशेषतः त्यक्तुं न शक्यम् । यः तु कर्मफलत्यागी सः त्यागी इति अभिधीयते ।

अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् |
भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ||१८-१२||

अन्वयः - कर्मणः फलं, अनिष्टं इष्टं मिश्रं (इति एवं) त्रिविधं अत्यागिनां प्रेत्य भवति । संन्यासिनां (प्रेत्य) तु क्वचित् फलं न (भवति) ।

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे |
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ||१८-१३||
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ||१८-१४||

अन्वयः - महाबाहो, सर्वकर्मणां सिद्धये कृतान्ते साङ्ख्ये प्रोक्तानि अधिष्ठानं, तथा कर्ता पृथग्विधं करणं च विविधाः च पृथक् चेष्टाः दैवं च एव अत्र पञ्चमं एतानि पञ्च कारणानि मे निबोध ।

शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः |
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ||१८-१५||

अन्वयः - शरीरवाङ्मनोभिः यत् न्याय्यं वा विपरीतं वा कर्म नरः प्रारभते तस्य एते पञ्च हेतवः ।

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः |
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ||१८-१६||

अन्वयः - तत्र एवं सति, यः केवलं आत्मानं कर्तारं पश्यति, सः तु दुर्मतिः अकृतबुद्धित्वात् न पश्यति ।

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते |
हत्वाऽपि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ||१८-१७||

अन्वयः - यस्य अहंकृतः भावः न (अस्ति), यस्य बुद्धिः न लिप्यते, सः इमान् लोकान् हत्वा अपि न हन्ति, न निबध्यते ।

ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना |
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ||१८-१८||

अन्वयः - कर्मचोदना त्रिविधा, ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता (इति) । कर्मसंग्रहः त्रिविधः करणं कर्म कर्ता इति ।

ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः |
प्रोच्यते गुणसङ्ख्याने यथावच्छृणु तान्यपि ||१८-१९||

अन्वयः - ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधा एव गुणभेदतः गुणसङ्ख्याने यथावत् प्रोच्यते तानि अपि शृणु ।

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते |
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ||१८-२०||

अन्वयः - येन विभक्तेषु सर्वभूतेषु एकं अव्ययं अविभक्तं भावं ईक्षते तत् ज्ञानं सात्त्विकम् विद्धि ।

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् |
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् ||१८-२१||

अन्वयः - यत् तु ज्ञानं सर्वेषु भूतेषु, पृथक्त्वेन, नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति, तत् ज्ञानं राजसं विद्धि ।

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् |
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ||१८-२२||

अन्वयः - यत् तु अतत्त्वार्थवत् अहैतुकं अल्पं च एकस्मिन् कार्ये कृत्स्नवत् सक्तं तत् तामसं उदाहृतम् ।

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम् |
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ||१८-२३||

अन्वयः - यत् कर्म अफलप्रेप्सुना नियतं सङ्गरहितं अरागद्वेषतः कृतं तत् सात्त्विकं उच्यते ।

यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः |
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ||१८-२४||

अन्वयः - यत् तु कर्म कामेप्सुना वा साहंकारेण पुनः बहुलायासं क्रियते, तत् राजसं उदाहृतम् ।

अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् |
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ||१८-२५||

अन्वयः - यत् कर्म अनुबन्धं क्षयं हिंसां पौरुषं अनपेक्ष्य मोहात् चारभ्यते, तत् तामसं उच्यते ।

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः |
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ||१८-२६||

अन्वयः - मुक्तसङ्गः, अनहंवादी, धृति-उत्साह-समन्वितः सिध्यसिद्ध्योः निर्विकारः कर्ता सात्त्विकः उच्यते ।

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः |
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ||१८-२७||

अन्वयः - रागी, कर्मफलप्रेप्सुः, लुब्धः, हिंसात्मकः, अशुचिः, हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ।

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः |
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ||१८-२८||

अन्वयः - अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठः नैष्कृतिकः अलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामसः उच्यते ।

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु |
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ||१८-२९||

अन्वयः - बुद्धेः धृतेः च भेदं त्रिविधं गुणतः अशेषेण पृथक्त्वेन प्रोच्यमानं (मां) शृणु धनञ्जय ।

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये |
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ||१८-३०||

अन्वयः - कार्याकार्ये भयाभये प्रवृत्तिं च निवृत्तिं च बन्धं मोक्षं च या बुद्धिः वेत्ति सा, पार्थ, सात्त्विकी ।

यया तु धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च |
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ||१८-३१||

अन्वयः - यया (बुद्धया) तु (नरः) धर्मं च अधर्मं च कार्यं च अकार्यं च अयथावत् प्रजानाति, सा, पार्थ, राजसी ।

अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता |
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ||१८-३२||

अन्वयः - या तमसावृता बुद्धिः अधर्मं धर्मं इति मन्यते, सर्वार्थान् विपरीतान् च (जानाति), सा, पार्थ, तामसी ।

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः |
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ||१८-३३||

अन्वयः - यया अव्यभिचारिण्या धृत्या मनःप्राणेन्द्रियक्रियाः योगेन धारयते, सा, पार्थ, सात्त्विकी ।

यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन |
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ||१८-३४||

अन्वयः - यया धृत्या तु, अर्जुन, धर्मकामार्थान् धारयते, (या) प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी, सा धृतिः, पार्थ, राजसी ।

यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च |
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ||१८-३५||

अन्वयः - यया (धृत्या) स्वप्नं भयं शोकं विषादं मदं च न विमुञ्चति एव, सा दुर्मेधा धृतिः, पार्थ, तामसी ।

सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ |
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ||१८-३६||

अन्वयः - इदानीं तु, भरतर्षभ, त्रिविधं सुखं मे शृणु, यत्र अभ्यासात् (नरः) रमते, दुःखान्तं च निगच्छति ।

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् |
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ||१८-३७||

अन्वयः - यत् अग्रे विषं इव तत् परिणामे अमृतोपमं, तत् आत्मबुद्धिप्रसादजं सुखं सात्त्विकं प्रोक्तम् ।

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् |
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ||१८-३८||

अन्वयः - विषयेन्द्रियसंयोगात् यत् अग्रे अमृतोपमं, तत् परिणामे विषं इव, तत् सुखं राजसं स्मृतम् ।

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः |
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ||१८-३९||

अन्वयः - यत् अग्रे च अनुबन्धे च आत्मनः मोहनं, निद्रालस्यप्रमादोत्थं, तत् सुखं तामसं उदाहृतम् ।


न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः |
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ||१८-४०||

अन्वयः - तत् पृथिव्यां वा पुनः दिवि देवेषु वा (कच्चित्) सत्त्वं न अस्ति, यत् एभिः प्रकृतिजैः त्रिभिः गुणैः मुक्तं स्यात् ।

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप |
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ||१८-४१||

अन्वयः - परन्तप, ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च कर्माणि स्वभावप्रभवैः गुणैः प्रविभक्तानि ।

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च |
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ||१८-४२||

अन्वयः - शमः दमः तपः शौचं क्षान्तिः आर्जवं ज्ञानं विज्ञानं आस्तिक्यं च स्वभावजं ब्रह्मकर्म ।

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् |
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ||१८-४३||

अन्वयः - शौर्यं तेजः धृतिः दाक्ष्यं युद्धे अपि च अपलायनं, दानं ईश्वरभावः च स्वभावजं क्षात्रं कर्म ।

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् |
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ||१८-४४||

अन्वयः - कृषिगौरक्ष्यवाणिज्यं स्वभावजम् वैश्यकर्म । परिचर्यात्मकं शूद्रस्य कर्म अपि स्वभावजम् ।

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः |
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ||१८-४५||

अन्वयः - स्वे स्वे कर्मणि अभिरतः नरः संसिद्धिं लभते । स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तत् शृणु ।

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ||१८-४६||

अन्वयः - यतः भूतानां प्रवृत्तिः, येन इदं सर्वं ततं, तं स्वकर्मणा अभ्यर्च्य मानवः सिद्धिं विन्दति ।

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ||१८-४७||

अन्वयः - परधर्मात् स्वनुष्ठितात् विगुणः स्वधर्मः श्रेयान् । स्वभावनियतं कर्म कुर्वन् किल्बिषम् न आप्नोति ।

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् |
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ||१८-४८||

अन्वयः - कौन्तेय, सहजं कर्म सदोषं अपि न त्यजेत् । हि सर्वारम्भाः धूमेन अग्निः इव दोषेण आवृताः ।

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः |
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ||१८-४९||

अन्वयः - सर्वत्र असक्तबुद्धिः जितात्मा विगतस्पृहः संन्यासेन परमां नैष्कर्म्यसिद्धिं अधिगच्छति ।

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे |
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ||१८-५०||

अन्वयः - कौन्तेय, यथा सिद्धिं प्राप्तः ब्रह्म आप्नोति तथा या ज्ञानस्य परा निष्ठा (तां) मे समासेन निबोध ।

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च |
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ||१८-५१||
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः |
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ||१८-५२||
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् |
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ||१८-५३||

अन्वयः - विशुद्धया बुद्ध्या युक्तः, आत्मानं धृत्या नियम्य च, शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा, रागद्वेषौ च व्युदस्य, विविक्तसेवी, लघ्वाशी, यतवाक्कायमानसः, नित्यं ध्यानयोगपरः, वैराग्यं समुपाश्रितः, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् विमुच्य, निर्ममः, शान्तः ब्रह्मभूयाय कल्पते ।

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति |
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ||१८-५४||

अन्वयः - ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति । सर्वेषु भूतेषु समः परां मद्भक्तिं लभते ।

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः |
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ||१८-५५||

अन्वयः - तत्त्वतः च (अहं) यावान् यः अस्मि (तद्विधं) मां भक्त्या अभिजानाति । ततः मां तत्त्वतः ज्ञात्वा तत् अनन्तरं विशते ।

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः |
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ||१८-५६||

अन्वयः - सर्वकर्माणि सदा मद्व्यपाश्रयः कुर्वाणः मत्प्रसादात् अव्ययं शाश्वतं पदं अवाप्नोति ।

चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः |
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ||१८-५७||

अन्वयः - चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य, बुद्धियोगं उपाश्रित्य, सततं मत्परः मच्चित्तः भव ।

मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि |
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि ||१८-५८||

अन्वयः - मच्चित्तः मत्प्रसादात् सर्वदुर्गाणि तरिष्यसि । अथ चेत् त्वं अहंकारात् न श्रोष्यसि, विनङ्क्ष्यसि ।

यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे |
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ||१८-५९||

अन्वयः - अहंकारं आश्रित्य, यत् न योत्स्ये इति मन्यसे, एषः ते व्यवसायः मिथ्यः, प्रकृतिः त्वां नियोक्ष्यति ।

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा |
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशो‍ऽपि तत् ||१८-६०||

अन्वयः - कौन्तेय, स्वेन स्वभावजेन कर्मणा निबद्धः, मोहात्, अवशः अपि, यत् कर्तुं न इच्छसि, तत् करिष्यसि ।

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति |
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ||१८-६१||

अन्वयः - अर्जुन, यन्त्रारूढानि सर्वभूतानि मायया भ्रामयन् ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति ।

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत |
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ||१८-६२||

अन्वयः - भारत, तं एव सर्वभावेन शरणं गच्छ । तत्प्रसादात् परां शान्तिं, शाश्वतं स्थानं प्राप्स्यसि ।

इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया |
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ||१८-६३||

अन्वयः - इति मया ते गुह्यात् गुह्यतरं ज्ञानं आख्यातम् । एतद् अशेषेण विमृश्य यथा इच्छसि, तथा कुरु ।

सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः |
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ||१८-६४||

अन्वयः - भूयः मे सर्वगुह्यतमं परमं वचः शृणु । दृढं मे इष्टः असि, ततः इति हितं ते वक्ष्यामि ।

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु |
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ||१८-६५||

अन्वयः - मन्मनाः मद्भक्तः मद्याजी भव, मां नमः कुरु, मां एव एष्यसि । ते सत्यं प्रतिजाने (यत्) मे प्रियः असि ।

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ||१८-६६||

अन्वयः - सर्वधर्मान् परित्यज्य एकं मां शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि । मा शुचः

इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन |
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ||१८-६७||

अन्वयः - इदं ते अतपस्काय न (वाच्यं), अभक्ताय कदाचन न (वाच्यं), न च अशुश्रूषवे वाच्यम् । यः मां अभ्यसूयति (तं च ) न (वाच्यम्) ।

य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति |
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ||१८-६८||

अन्वयः - यः इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति, (सः) मयि परां भक्तिं कृत्वा मां एव एष्यति, (अत्र) असंशयः ।

न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः |
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ||१८-६९||

अन्वयः - मनुष्येषु तस्मात् प्रियकृत्तमः मे कश्चित् न । भुवि तस्मात् प्रियतरः अन्यः मे न च भविता ।

अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः |
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ||१८-७०||

अन्वयः - यः च इमं आवयोः धर्म्यं संवादं अध्येष्यते, तेन ज्ञानयज्ञेन अहं इष्टः स्यां, इति मे मतिः ।

श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः |
सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ||१८-७१||

अन्वयः - यः च श्रद्धावान्, अनसूयः नरः शृणुयात् अपि, सः अपि मुक्तः, पुण्यकर्मणां शुभान् लोकान् प्राप्नुयात् ।

कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा |
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ||१८-७२||

अन्वयः - पार्थ, एतत् कच्चित् त्वया एकाग्रेण चेतसा श्रुतम् ? धनञ्जय, ते कच्चित् ज्ञानसंमोहः प्रनष्टः ?

अर्जुन उवाच |
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत |
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ||१८-७३||

अन्वयः - अर्जुनः उवाच, "अच्युत, मोहः नष्टः, त्वत्प्रसादात् मया स्मृतिः लब्धा । गतसन्देहः स्थितः अस्मि । तव वचनं करिष्ये ।

सञ्जय उवाच |
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः |
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ||१८-७४||

अन्वयः - सञ्जयः उवाच, "इति अहं महात्मनः वासुदेवस्य पार्थस्य च इमं अद्भुतं रोमहर्षणं संवादं अश्रौषम् ।

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् |
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ||१८-७५||

अन्वयः - व्यासप्रसादात् अहं एतद् परं गुह्यं योगं, स्वयं कथयतः साक्षात् योगेश्वरात् कृष्णात् श्रुतवान् ।

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् |
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ||१८-७६||

अन्वयः - राजन्, इमं केशवार्जुनयोः पुण्यं अद्भुतं संवादं संस्मृत्य संस्मृत्य मुहुः मुहुः च हृष्यामि ।

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः |
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ||१८-७७||

अन्वयः - हरेः तत् अत्यद्भुतं रूपं संस्मृत्य संस्मृत्य च, राजन्, मे महान् विस्मयः, पुनः पुनः हृष्यामि च ।

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||१८-७८||

अन्वयः - यत्र योगेश्वरः कृष्णः, यत्र धनुर्धरः पार्थः तत्र श्रीः विजयः भूतिः (इति) मम धृवा नीतिः मतिः (च) ।

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः ||१८||

Monday, August 24, 2009

सप्तदशोऽध्यायः | श्रद्धात्रयविभागयोगः |


अथ सप्तदशोऽध्यायः | श्रद्धात्रयविभागयोगः |
अर्जुन उवाच |
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः |
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ||१७-१||

अन्वयः - हे कृष्ण, ये श्रद्धयान्विताः शास्त्रविधिं उत्सृज्य यजन्ते, तेषां तु निष्ठा, सत्त्वं, रजः, तमः, का आहो ?

श्रीभगवानुवाच |
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा |
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ||१७-२||

अन्वयः - श्रीभगवान् उवाच, "देहिनां (या) स्वभावजा श्रद्धा, सा त्रिविधा, सात्त्विकी, राजसी च तामसी इति च भवति । तां शृणु ।

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत |
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ||१७-३||

अन्वयः - भारत, सर्वस्य श्रद्धा सत्त्वानुरूपा भवति । अयं पुरुषः श्रद्धामयः । यः यत्श्रद्धः सः सः एव ।

यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः |
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ||१७-४||

अन्वयः - सात्त्विकाः देवान् यजन्ते । राजसाः यक्षरक्षांसि (यजन्ते) । अन्ये तामसाः जनाः प्रेतान् भूतगणान् च यजन्ते ।

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः |
दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ||१७-५||
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः |
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ||१७-६||

अन्वयः - ये दम्भाहंकारसंयुक्ताः कामरागबलान्विताः शरीरस्थं भूतग्रामं अन्तःशरीरस्थं मां च कर्षयन्तः अचेतसः जनाः अशास्त्रविहितं घोरं तपः तप्यन्ते तान् असुरनिश्चयान् विद्धि ।

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः |
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ||१७-७||

अन्वयः - सर्वस्य प्रियः आहारः अपि तु त्रिविधः भवति । यज्ञः तपः तथा दानं (अपि त्रिविधाः भवन्ति) तेषां इमं भेदं शृणु ।

आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः |
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ||१७-८||

अन्वयः - आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्त्विकप्रियाः ।

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः |
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ||१७-९||

अन्वयः - कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः दुःखशोकामयप्रदाः आहाराः राजसस्य इष्टाः ।

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् |
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ||१७-१०||

अन्वयः - यत् च भोजनं यातयामं, गतरसं, पूति, पर्युषितं च, उच्छिष्टं अपि च अमेध्यं (तत्) तामसप्रियम् ।

अफलाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते |
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ||१७-११||

अन्वयः - यः यज्ञः अफलाकाङ्क्षिभिः "यष्टव्यं एव" इति मनः समाधाय विधिदृष्टः इज्यते, सः सात्त्विकः ।

अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् |
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ||१७-१२||

अन्वयः - भरतश्रेष्ठ, यत् तु फलं अभिसन्धाय, दम्भार्थं अपि च एव इज्यते, तं राजसं विद्धि ।

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् |
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ||१७-१३||

अन्वयः - विधिहीनं असृष्टान्नं मन्त्रहीनं अदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् |
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ||१७-१४||

अन्वयः - देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचं आर्जवम् ब्रह्मचर्यं अहिंसा च शारीरं तपः उच्यते ।

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् |
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ||१७-१५||

अन्वयः - अनुद्वेगकरं वाक्यं, सत्यं, प्रियहितं च स्वाध्यायाभ्यसनं च एव तपः वाङ्मयं उच्यते ।

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः |
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ||१७-१६||

अन्वयः - मनः प्रसादः सौम्यत्वं मौनं आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इति एतत् तपः मानसम् उच्यते ।

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः |
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ||१७-१७||

अन्वयः - अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः नरैः परया श्रद्धया त्रिविधं तप्तं तत् तपः सात्त्विकं परिचक्षते ।

सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् |
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ||१७-१८||

अन्वयः - सत्कारमानपूजार्थं दम्भेन च एव यत् तपः चलं अधृवं क्रियते, तत् इह राजसं प्रोक्तम् ।

मूढग्राहेणात्मनो यत्पी